बदाम या पद्धतीने खाल्ले तर ठरेल विष, सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी म्हटले दारुपेक्षा धोकादायक ठरले असे खाणे

प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियमसारखे अनेक पोषक घटक बदामामध्ये असतात. त्यामुळे अनेक जण नियमित बदामाचे सेवन करत असतात. बदाम खाल्यामुळे मेंदू तीक्ष्ण होत असतो. मुलांची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी त्यांना बदाम खायला दिले जातात. परंतु बदाम कसे खावे? याबाबत सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

| Updated on: Oct 04, 2024 | 5:42 PM
सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, बदाम हे एक बीज आहे ज्यामध्ये मोठे झाड बनण्याची क्षमता आहे. जर बदाम योग्य प्रकारे खाल्ले नाहीत तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, बदाम हे एक बीज आहे ज्यामध्ये मोठे झाड बनण्याची क्षमता आहे. जर बदाम योग्य प्रकारे खाल्ले नाहीत तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

1 / 6
सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या मते, बदाम रात्री भिजत ठेवा आणि नंतर सकाळी त्यांची साले काढून सेवन करा. बदामची साल काढून टाकल्यानंतर ते खाल्ल्याने तुम्ही कंपाऊंडपासून मुक्त होऊ शकता.

सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या मते, बदाम रात्री भिजत ठेवा आणि नंतर सकाळी त्यांची साले काढून सेवन करा. बदामची साल काढून टाकल्यानंतर ते खाल्ल्याने तुम्ही कंपाऊंडपासून मुक्त होऊ शकता.

2 / 6
बदाम खाल्यामुळे व्हिटॅमिन ई आणि ओमेगा फॅटी ॲसिड्स मिळतात. ते मेंदूसाठी फायदेशीर असते. बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. यामुळे दररोज 15 ते 17 बदाम खावेत.

बदाम खाल्यामुळे व्हिटॅमिन ई आणि ओमेगा फॅटी ॲसिड्स मिळतात. ते मेंदूसाठी फायदेशीर असते. बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. यामुळे दररोज 15 ते 17 बदाम खावेत.

3 / 6
बदाम खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. बदामामध्ये मुबकल प्रमाणात फायबर आढळतात. यामुळे रक्तातील साखर वाढत नाहीत. यामुळे ज्यांना मधुमेह आहेत ते रुग्ण सुद्धा बदामाचे सेवन करू शकतात.

बदाम खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. बदामामध्ये मुबकल प्रमाणात फायबर आढळतात. यामुळे रक्तातील साखर वाढत नाहीत. यामुळे ज्यांना मधुमेह आहेत ते रुग्ण सुद्धा बदामाचे सेवन करू शकतात.

4 / 6
बदामाच्या शरीरातील साखरेची पातळी कमी करतो. रक्तदाब कमी करतो. तसेच बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतो. बदामामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे नियमित बदामाचे सेवन फायदेशीर आहे.

बदामाच्या शरीरातील साखरेची पातळी कमी करतो. रक्तदाब कमी करतो. तसेच बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतो. बदामामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे नियमित बदामाचे सेवन फायदेशीर आहे.

5 / 6
Disclaimer येथे दिलेली सर्व माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. तिला 'टीव्ही ९ मराठी' दुजोरा देत नाही.कृपया संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Disclaimer येथे दिलेली सर्व माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. तिला 'टीव्ही ९ मराठी' दुजोरा देत नाही.कृपया संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

6 / 6
Follow us
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.