Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर कुटुंबात कलह होतील… आर्य चाणक्य कशासंदर्भात म्हणाले?

लग्नानंतर पतीच्या तुलनेत पत्नीची जबाबदारी अनेक पटींनी वाढते, पत्नी गुणवान असेल तर ती आपल्या संपूर्ण कुंटुंबाचा उद्धार करते. तिच्यामुळे घरात कायम सुख,शांती राहाते असं आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य निती या ग्रथांमध्ये म्हटलं आहे.

| Updated on: Nov 02, 2024 | 12:29 PM
आर्य चाणक्य म्हणतात की जेव्हा पती संध्याकाळी कामावरून घरी येतो तेव्हा पत्नीने ही गोष्ट नियमित केली पाहिजे, त्यामुळे पतीचं पत्नीवरील प्रेम वाढत जाईल आणि संसारात आनंद, सुख, समृद्धी नांदेल.

आर्य चाणक्य म्हणतात की जेव्हा पती संध्याकाळी कामावरून घरी येतो तेव्हा पत्नीने ही गोष्ट नियमित केली पाहिजे, त्यामुळे पतीचं पत्नीवरील प्रेम वाढत जाईल आणि संसारात आनंद, सुख, समृद्धी नांदेल.

1 / 7
 चाणक्य नीतीनुसार स्त्री ही साहसाची मुर्तीमंत रूप आहे.जेव्हा कुटुंबावर एखादं संकट येत तेव्हा स्त्री स्वत: पुढे होऊन त्यातून मार्ग काढते, आपल्या पतीचं, मुलाचं, कुटुंबाचं संरक्षण करते.

चाणक्य नीतीनुसार स्त्री ही साहसाची मुर्तीमंत रूप आहे.जेव्हा कुटुंबावर एखादं संकट येत तेव्हा स्त्री स्वत: पुढे होऊन त्यातून मार्ग काढते, आपल्या पतीचं, मुलाचं, कुटुंबाचं संरक्षण करते.

2 / 7
चाणक्य पुढे म्हणतात जी स्त्री आपल्या गुणांनी आणि साहसाने आपल्या कुटुंबाचं संरक्षण करते ती स्त्री राष्ट्राला एक नवी दिशा देते. अशी स्त्री ही कौतुकास पात्र असते. राष्ट्राच्या विकासात तिचं योगदान असतं.

चाणक्य पुढे म्हणतात जी स्त्री आपल्या गुणांनी आणि साहसाने आपल्या कुटुंबाचं संरक्षण करते ती स्त्री राष्ट्राला एक नवी दिशा देते. अशी स्त्री ही कौतुकास पात्र असते. राष्ट्राच्या विकासात तिचं योगदान असतं.

3 / 7
आर्य चाणक्य यांनी देखील आपल्या चाणक्य नीती या ग्रथामध्ये स्त्रीयांच्या गुणांची चर्चा केली आहे. आज त्याला शकडो वर्ष उलटली मात्र चाणक्य यांनी स्त्रीयांबद्दल जे विचार सांगितले ते आजही तेवढेच व्यवाहारिक वाटतात.

आर्य चाणक्य यांनी देखील आपल्या चाणक्य नीती या ग्रथामध्ये स्त्रीयांच्या गुणांची चर्चा केली आहे. आज त्याला शकडो वर्ष उलटली मात्र चाणक्य यांनी स्त्रीयांबद्दल जे विचार सांगितले ते आजही तेवढेच व्यवाहारिक वाटतात.

4 / 7
चाणक्य म्हणतात स्त्रीमध्ये पुरुषाच्या तुलनेत भूख दुप्पट, लाज चार पट साहस सहा पट आणि काम भावना आठ पट अधिक असते.

चाणक्य म्हणतात स्त्रीमध्ये पुरुषाच्या तुलनेत भूख दुप्पट, लाज चार पट साहस सहा पट आणि काम भावना आठ पट अधिक असते.

5 / 7
चाणक्य यांनी पत्नीचा तिसरा वाईट गुण सांगितला आहे, तो म्हणजे ज्या स्त्रीमुळे घरात नेहमी अशांती राहाते त्या पत्नीचा त्याग करावा. पत्नीच्या या गुणामुळे संपूर्ण पिढीचं नुकसान होऊ शकतं असं चाणक्य सांगतात.

चाणक्य यांनी पत्नीचा तिसरा वाईट गुण सांगितला आहे, तो म्हणजे ज्या स्त्रीमुळे घरात नेहमी अशांती राहाते त्या पत्नीचा त्याग करावा. पत्नीच्या या गुणामुळे संपूर्ण पिढीचं नुकसान होऊ शकतं असं चाणक्य सांगतात.

6 / 7
आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य निती या जगप्रसिद्ध पुस्तकात अनेक नितीपर विचार सांगितले आहेत. (टीप वरील माहिती ही आर्य चाणक्य यांच्या चाणक्य निती या ग्रथांमधून घेतली आहे,केवळ माहिती देणं हाच या बातमीचा उद्देश आहे. )

आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य निती या जगप्रसिद्ध पुस्तकात अनेक नितीपर विचार सांगितले आहेत. (टीप वरील माहिती ही आर्य चाणक्य यांच्या चाणक्य निती या ग्रथांमधून घेतली आहे,केवळ माहिती देणं हाच या बातमीचा उद्देश आहे. )

7 / 7
Follow us
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू.
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'.
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला.
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणार नाही?
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणार नाही?.
'औरंगजेब एक राजा, त्याच्यावर मीच का बोलावं?', जलील यांचं जनतेला पत्र
'औरंगजेब एक राजा, त्याच्यावर मीच का बोलावं?', जलील यांचं जनतेला पत्र.
नागपूर राड्यादरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग, अंधाराचा फायदा घेतला अन्
नागपूर राड्यादरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग, अंधाराचा फायदा घेतला अन्.
९ महिने, माणसांपासून दूर,असा होता सुनीता विल्यम्सचा ग्रहवापसीचा प्रवास
९ महिने, माणसांपासून दूर,असा होता सुनीता विल्यम्सचा ग्रहवापसीचा प्रवास.
सुनीता विल्यम्स 'ग्रह'वापसी, बघा अवकाशातून पृथ्वीवर परण्याचा प्रवास
सुनीता विल्यम्स 'ग्रह'वापसी, बघा अवकाशातून पृथ्वीवर परण्याचा प्रवास.
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.