Lok Sabha Elections 2024 : निकालापूर्वी श्रीराम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांचे मोठं भाकीत!

Lok Sabha Elections 2024 : आज संपूर्ण भारतासाठी फार मोठा दिवस आहे. कोणाची सत्ता स्थापन होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर कोणाला किती मतं मिळतील याची देखील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर मतमोजणी सुरु असताना श्रीराम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.

| Updated on: Jun 04, 2024 | 9:27 AM
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालापूर्वी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालापूर्वी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे.

1 / 5
आचार्य सत्येंद्र दास यांच्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रभू राम यांची विशेष कृपा आहे. हेच कारण आहे, ज्यामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान होतील.

आचार्य सत्येंद्र दास यांच्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रभू राम यांची विशेष कृपा आहे. हेच कारण आहे, ज्यामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान होतील.

2 / 5
 पुजारी म्हणाले, '4 जून रोजी निकाल समोर येणार आहे. तेव्हाच निश्चित होणार आहे की, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील...'

पुजारी म्हणाले, '4 जून रोजी निकाल समोर येणार आहे. तेव्हाच निश्चित होणार आहे की, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील...'

3 / 5
आचार्य म्हणाले, प्रभू श्री राम यांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देखील पीएम मोदी आले होते. त्यांनी प्राण प्रतिष्ठा केली. पंतप्रधान मोदी यांच्यावर प्रभू राम यांची कृपा आहे.

आचार्य म्हणाले, प्रभू श्री राम यांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देखील पीएम मोदी आले होते. त्यांनी प्राण प्रतिष्ठा केली. पंतप्रधान मोदी यांच्यावर प्रभू राम यांची कृपा आहे.

4 / 5
 पुढे आचार्य म्हणाले, 'आम्ही रोज भाजपची सत्ता यावी म्हणून प्रार्थना करत आहोत. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे  यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत...'

पुढे आचार्य म्हणाले, 'आम्ही रोज भाजपची सत्ता यावी म्हणून प्रार्थना करत आहोत. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत...'

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.