AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | सुख म्हणजे नक्की ‘हेच’ असतं, असंच म्हणाल! आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या 5 गोष्टी आत्मसात करा

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, जे आजही लोकांना मार्गदर्शन करतात. आचार्य चाणक्यांनी अशाच 5 गोष्टींबद्दल सांगितले आहे ज्या माणसाचे जीवन आनंदी बनवण्यात मदत करतात.

| Updated on: Feb 23, 2022 | 11:07 AM
 आपल्या प्रियजनांना कधीही फसवू नका. चाणक्य नीती म्हणते की जे आपल्या प्रियजनांशी फसवणूक करतात त्यांचा नाश निश्चित आहे. म्हणून नेहमी आपल्या प्रियजनांशी एकनिष्ठ रहा. वाईट काळात तुमचीच माणसे तुमच्या पाठीशी उभी असतात.

आपल्या प्रियजनांना कधीही फसवू नका. चाणक्य नीती म्हणते की जे आपल्या प्रियजनांशी फसवणूक करतात त्यांचा नाश निश्चित आहे. म्हणून नेहमी आपल्या प्रियजनांशी एकनिष्ठ रहा. वाईट काळात तुमचीच माणसे तुमच्या पाठीशी उभी असतात.

1 / 5
चाणक्य नीती म्हणते की एखादी व्यक्ती आकाराने नव्हे तर त्याच्या  कर्माने मोठी आणि शक्तिशाली असते. त्यामुळे कोणतेही काम करण्यापूर्वी ध्येयाप्रती दृढ निश्चय करून ते काम पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे, तरच यश मिळते.

चाणक्य नीती म्हणते की एखादी व्यक्ती आकाराने नव्हे तर त्याच्या कर्माने मोठी आणि शक्तिशाली असते. त्यामुळे कोणतेही काम करण्यापूर्वी ध्येयाप्रती दृढ निश्चय करून ते काम पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे, तरच यश मिळते.

2 / 5
व्यक्तीकडे जे काही पुरेसे आहे, ते त्याने निश्चितपणे दान करावे. जो माणूस फक्त स्वतःचा विचार करून गोष्टी स्वतःकडे ठेवतो, तो स्वतः त्या गोष्टीच्या आनंदापासून वंचित राहतो आणि शेवटी रिकाम्या हाताने राहतो.

व्यक्तीकडे जे काही पुरेसे आहे, ते त्याने निश्चितपणे दान करावे. जो माणूस फक्त स्वतःचा विचार करून गोष्टी स्वतःकडे ठेवतो, तो स्वतः त्या गोष्टीच्या आनंदापासून वंचित राहतो आणि शेवटी रिकाम्या हाताने राहतो.

3 / 5
जर तुम्हाला आनंदी रहायचे असेल तर उदार वृत्ती ठेवा, ज्येष्ठांप्रती नम्र व्हा, चांगल्या लोकांवर प्रेम ठेवा आणि शत्रूंसमोर धैर्याने वागा. तुमच्या शत्रूला ही माफ करण्याची तयारी ठेवा.

जर तुम्हाला आनंदी रहायचे असेल तर उदार वृत्ती ठेवा, ज्येष्ठांप्रती नम्र व्हा, चांगल्या लोकांवर प्रेम ठेवा आणि शत्रूंसमोर धैर्याने वागा. तुमच्या शत्रूला ही माफ करण्याची तयारी ठेवा.

4 / 5
आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की शब्दातील गोडवा, धैर्य, आचरणात विवेक इत्यादी गुण मिळवता येत नाहीत. हे व्यक्तीच्या मुळातच असावे लागतात.

आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की शब्दातील गोडवा, धैर्य, आचरणात विवेक इत्यादी गुण मिळवता येत नाहीत. हे व्यक्तीच्या मुळातच असावे लागतात.

5 / 5
Follow us
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.
युद्धाच्या मोहिमेवर दुश्मनांना..; मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
युद्धाच्या मोहिमेवर दुश्मनांना..; मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा.
दुश्मनांना मातीत गाडणंही भारताला जमत, मोदींनी सैन्याला दिली त्रिसूत्री
दुश्मनांना मातीत गाडणंही भारताला जमत, मोदींनी सैन्याला दिली त्रिसूत्री.
नव्या पिढीसाठी तुम्ही नवी प्रेरणा आहात; मोदींकडून जवानांचं कौतुक
नव्या पिढीसाठी तुम्ही नवी प्रेरणा आहात; मोदींकडून जवानांचं कौतुक.
दहशतवाद्यांच्या आकांना समजलं असेल भारताकडे नजर म्हणजे बर्बादी - मोदी
दहशतवाद्यांच्या आकांना समजलं असेल भारताकडे नजर म्हणजे बर्बादी - मोदी.
मोदींनी आदमपूर एअरबेसबाबत पाकच्या खोट्या दाव्यांचा बुरखा टराटरा फाडला
मोदींनी आदमपूर एअरबेसबाबत पाकच्या खोट्या दाव्यांचा बुरखा टराटरा फाडला.