Chanakya Niti : ‘या’ 2 प्रकारच्या लोकांबरोबर मैत्री म्हणजे बर्बादी, पैशा-पैशाला तरसाल

Chanakya Niti : सध्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात चाणक्य निती खूप महत्त्वाची आहे. आचार्य चाणक्य यांनी जीवनासंदर्भात काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. ज्या आधारे तुम्ही स्वत:चा विकास करु शकतो. आचार्य चाणक्य यांनी काय सांगितलय? काय सल्ला दिलाय?

| Updated on: May 14, 2024 | 3:34 PM
चाणक्य सांगतात अशा दोन प्रकारच्या लोकांबरोबर मैत्री टाळा, अन्यथा तुम्ही पैशाला तरसाल. चुकीच्या लोकांबरोबर मैत्री भारी पडू शकते. आचार्य चाणक्यनी या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

चाणक्य सांगतात अशा दोन प्रकारच्या लोकांबरोबर मैत्री टाळा, अन्यथा तुम्ही पैशाला तरसाल. चुकीच्या लोकांबरोबर मैत्री भारी पडू शकते. आचार्य चाणक्यनी या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

1 / 5
आचार्य चाणक्यनुसार, असेही काही लोक तुमच्यासोबत असतात, जे तुम्हाला आयुष्यात पुढे जाऊ देत नाहीत. सांगायला असे लोक तुमचे मित्र किंवा निकटवर्तीय असतात. पण त्यांची संगत तुम्हाला बर्बाद करते.

आचार्य चाणक्यनुसार, असेही काही लोक तुमच्यासोबत असतात, जे तुम्हाला आयुष्यात पुढे जाऊ देत नाहीत. सांगायला असे लोक तुमचे मित्र किंवा निकटवर्तीय असतात. पण त्यांची संगत तुम्हाला बर्बाद करते.

2 / 5
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, अशा लोकांबरोबर अंतर ठेवण्यातच भलं असतं. अन्यथा माणूस नेहमी हैराण राहतो. जे लोक दुसऱ्यांसमोर स्वत:ला ग्रेट मानतात, आपण सांगू ती पूर्वदिशा असा ज्यांचा तोरा असतो, चाणक्य यांच्यामते असे लोक मूर्ख असतात.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, अशा लोकांबरोबर अंतर ठेवण्यातच भलं असतं. अन्यथा माणूस नेहमी हैराण राहतो. जे लोक दुसऱ्यांसमोर स्वत:ला ग्रेट मानतात, आपण सांगू ती पूर्वदिशा असा ज्यांचा तोरा असतो, चाणक्य यांच्यामते असे लोक मूर्ख असतात.

3 / 5
चाणक्य म्हणतात असे लोक तुमच्यासाठी अडचणीच निर्माण करतील. त्यांचा सल्ला कधी घेऊ नये.

चाणक्य म्हणतात असे लोक तुमच्यासाठी अडचणीच निर्माण करतील. त्यांचा सल्ला कधी घेऊ नये.

4 / 5
चाणक्य म्हणतात, जो माणूस प्रत्येक गोष्टीत कमतरता शोधत असेल किंवा त्याचच रडगाण गात असेल, तर त्याची साथ लगेच सोडली पाहिजे.  अशा माणसासोबत राहिल्यास तुमच्यावर नकारात्मक प्रभाव वाढतो असं चाणक्य म्हणतात.

चाणक्य म्हणतात, जो माणूस प्रत्येक गोष्टीत कमतरता शोधत असेल किंवा त्याचच रडगाण गात असेल, तर त्याची साथ लगेच सोडली पाहिजे. अशा माणसासोबत राहिल्यास तुमच्यावर नकारात्मक प्रभाव वाढतो असं चाणक्य म्हणतात.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.