Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : प्रत्येक व्यक्तीसाठी 5 प्रसंग खूप वेदनादायक ठरतात, जाणून घ्या याबद्दल!

बऱ्याच वेळा समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्याला अपमान सहन करावा लागतो. विशेष म्हणजे हे अपमान करणे नातेवाईक, मित्र किंवा आपले कुटुंबियच असतात. अशा स्थितीत व्यक्ती आतून पूर्णपणे तुटलेली असते. पण हा अपमान तो कोणाला सांगू शकत नाही आणि विसरू शकत नाही.

| Updated on: Jan 20, 2022 | 8:20 AM
बऱ्याच वेळा समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्याला अपमान सहन करावा लागतो. विशेष म्हणजे हे अपमान करणे नातेवाईक, मित्र किंवा आपले कुटुंबियच असतात. अशा स्थितीत व्यक्ती आतून पूर्णपणे तुटलेली असते. पण हा अपमान तो कोणाला सांगू शकत नाही आणि विसरू शकत नाही.

बऱ्याच वेळा समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्याला अपमान सहन करावा लागतो. विशेष म्हणजे हे अपमान करणे नातेवाईक, मित्र किंवा आपले कुटुंबियच असतात. अशा स्थितीत व्यक्ती आतून पूर्णपणे तुटलेली असते. पण हा अपमान तो कोणाला सांगू शकत नाही आणि विसरू शकत नाही.

1 / 5
माणसाला कोणत्याही कारणाने गरिबीचा काळ पाहावा लागला, तर त्याला संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष कधीकधी खूप वेदनादायी होतो. अशा स्थितीत ती व्यक्ती आतून तुटते.

माणसाला कोणत्याही कारणाने गरिबीचा काळ पाहावा लागला, तर त्याला संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष कधीकधी खूप वेदनादायी होतो. अशा स्थितीत ती व्यक्ती आतून तुटते.

2 / 5
जो व्यक्ती आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतो आणि कोणत्याही कारणास्तव तिच्यापासून दूर रहावे लागते, अशा व्यक्तीसाठी ही परिस्थिती खूप त्रास सहन करते.

जो व्यक्ती आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतो आणि कोणत्याही कारणास्तव तिच्यापासून दूर रहावे लागते, अशा व्यक्तीसाठी ही परिस्थिती खूप त्रास सहन करते.

3 / 5
जर तुम्ही एखाद्याला मदत केली आणि गरज असताना ती व्यक्ती तुमच्याकडे पाठ फिरवली तर खूप त्रास होतो. यामुळे कधीही कोणालाही मदत करताना एकदा विचार करा.

जर तुम्ही एखाद्याला मदत केली आणि गरज असताना ती व्यक्ती तुमच्याकडे पाठ फिरवली तर खूप त्रास होतो. यामुळे कधीही कोणालाही मदत करताना एकदा विचार करा.

4 / 5
कर्जाच्या ओझ्याने दबलेला माणूस क्षणभरही शांततेचा श्वास घेऊ शकत नाही. कारण त्याच्या डोक्यावर प्रचंड भार असतो. जोपर्यंत तो दूर करत नाही तोपर्यंत त्याचे दुःख संपत नाही.

कर्जाच्या ओझ्याने दबलेला माणूस क्षणभरही शांततेचा श्वास घेऊ शकत नाही. कारण त्याच्या डोक्यावर प्रचंड भार असतो. जोपर्यंत तो दूर करत नाही तोपर्यंत त्याचे दुःख संपत नाही.

5 / 5
Follow us
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.