पाणी पातळी घटल्याने धरणाच्या पाण्याखाली गेलेले पुरातन मंदिर बघण्याची मिळाली संधी

पाण्याच्या खाली गेलेली अनेक मंदिरं पाण्याची पातळी कमी झाल्याने पुन्हा दिसू लागली आहेत. ही मंदिरं पाहण्यासाठी लोकं ही गर्दी करत आहेत. शेकडो वर्षापूर्वी बांधलेली ही मंदिर अजूनही बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत होती. पण आता हळूहळू त्याची पडझड होताना दिसत आहे.

| Updated on: May 29, 2024 | 9:24 PM
उजनी आणि जायकवाडी या दोन्ही मोठ्या धरणांच्या जलसाठ्यात घट झाली आहे. जून महिना कोरडा गेला तर स्थिती अजून बिकट होण्याची शक्यता आहे.

उजनी आणि जायकवाडी या दोन्ही मोठ्या धरणांच्या जलसाठ्यात घट झाली आहे. जून महिना कोरडा गेला तर स्थिती अजून बिकट होण्याची शक्यता आहे.

1 / 6
तूर्तास पाणीपातळी घटल्यामुळे धरणाच्या पाण्याखाली गेलेले पुरातन ठेवा बघण्याची संधी लोकांना मिळालीये

तूर्तास पाणीपातळी घटल्यामुळे धरणाच्या पाण्याखाली गेलेले पुरातन ठेवा बघण्याची संधी लोकांना मिळालीये

2 / 6
दुष्काळामुळे उजनी धरणातलं हजारो वर्षापूर्वीचं पळसनाथाचं मंदिर पूर्णपणे दिसू लागलंय.

दुष्काळामुळे उजनी धरणातलं हजारो वर्षापूर्वीचं पळसनाथाचं मंदिर पूर्णपणे दिसू लागलंय.

3 / 6
इंदापूर पासून सुमारे १५ किलोमीटवरचं हे मंदिर. भीमानदीच्या पात्रात १९७५ साली या हेमाडपंथी मंदिराला जलसमाधी मिळाली होती.

इंदापूर पासून सुमारे १५ किलोमीटवरचं हे मंदिर. भीमानदीच्या पात्रात १९७५ साली या हेमाडपंथी मंदिराला जलसमाधी मिळाली होती.

4 / 6
सर्वसाधारण स्थितीवेळी मंदिराचा बहुतांश भाग पाण्यात असतो. हा त्यावेळचा फोटो आहे.

सर्वसाधारण स्थितीवेळी मंदिराचा बहुतांश भाग पाण्यात असतो. हा त्यावेळचा फोटो आहे.

5 / 6
जलसमाधीनंतर 40 वर्षे हून अधिक काळ हे मंदिर पाण्यातल्या लाटांशी झुंज देतंय. सध्या काही प्रमाणात मंदिराची पडझड झालीये.

जलसमाधीनंतर 40 वर्षे हून अधिक काळ हे मंदिर पाण्यातल्या लाटांशी झुंज देतंय. सध्या काही प्रमाणात मंदिराची पडझड झालीये.

6 / 6
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.