Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न करूनही Alka Yagnik नवऱ्यापासून 27 वर्षे राहिल्या दूर; काय होतं कारण?

फक्त बॉलिवूडच नाही तर 16 भाषांमध्ये गाणं गायलेल्या गायिका अलका याज्ञिक (Alka yagnik ) यांचा आज वाढदिवस. बॉलिवूडचं यश पाहिलेली गायिका म्हणून त्यांची ओळख आहे. पण हेच यश मिळवण्यासाठी त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात बरेच त्याग करावे लागले.

| Updated on: Mar 20, 2022 | 7:36 AM
फक्त बॉलिवूडच नाही तर 16 भाषांमध्ये गाणं गायलेल्या गायिका अलका याज्ञिक (Alka yagnik ) यांचा आज वाढदिवस. बॉलिवूडचं यश पाहिलेली गायिका म्हणून त्यांची ओळख आहे. पण हेच यश मिळवण्यासाठी त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात बरेच त्याग करावे लागले.

फक्त बॉलिवूडच नाही तर 16 भाषांमध्ये गाणं गायलेल्या गायिका अलका याज्ञिक (Alka yagnik ) यांचा आज वाढदिवस. बॉलिवूडचं यश पाहिलेली गायिका म्हणून त्यांची ओळख आहे. पण हेच यश मिळवण्यासाठी त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात बरेच त्याग करावे लागले.

1 / 7
अलका याज्ञिक यांनी वयाच्या 14 व्या वर्षी म्युझिक इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. आजच्या घडीला जवळपास दोन हजार गाणी त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी फक्त हिंदीच नाही तर 16 वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

अलका याज्ञिक यांनी वयाच्या 14 व्या वर्षी म्युझिक इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. आजच्या घडीला जवळपास दोन हजार गाणी त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी फक्त हिंदीच नाही तर 16 वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

2 / 7
अलका याज्ञिक या कोलकात्याच्या. एका गुजराती कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरात संगीताचं वातावरण होतं. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्या भजन किर्तन गायच्या. नंतर बॉलिवूडमध्ये चांगलं बस्तान बसवलं.

अलका याज्ञिक या कोलकात्याच्या. एका गुजराती कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरात संगीताचं वातावरण होतं. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्या भजन किर्तन गायच्या. नंतर बॉलिवूडमध्ये चांगलं बस्तान बसवलं.

3 / 7
1989 मध्ये त्यांनी उद्योगपती नीरज कपूर यांच्याशी लग्न केलं. नीरज हे शिलाँगचे. लग्नानंतर या दोघांना एक -दोन नाही तर 27 वर्षे एकमेकांपासून दूर रहावं लागलं.

1989 मध्ये त्यांनी उद्योगपती नीरज कपूर यांच्याशी लग्न केलं. नीरज हे शिलाँगचे. लग्नानंतर या दोघांना एक -दोन नाही तर 27 वर्षे एकमेकांपासून दूर रहावं लागलं.

4 / 7
अलका याज्ञिक यांचे पती नीरज कपूर हे शिलाँगला बिजनसमॅन होते. त्यांचा सगळा व्यवसाय तिथेच होता. अलका यांना मुंबईत रहावं लागायचं. कारण त्यांचं काम, गाणं सगळं मायानगरीत होतं.

अलका याज्ञिक यांचे पती नीरज कपूर हे शिलाँगला बिजनसमॅन होते. त्यांचा सगळा व्यवसाय तिथेच होता. अलका यांना मुंबईत रहावं लागायचं. कारण त्यांचं काम, गाणं सगळं मायानगरीत होतं.

5 / 7
अलकासाठी मुंबईत येऊन नीरज कपूर यांनी व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आलं नाही. शेवटी अलका यांच्याच सांगण्यावरून ते परत शिलाँगला गेले आणि तिथंच व्यवसाय केला. अधूनमधून ते मुंबईत यायचे.

अलकासाठी मुंबईत येऊन नीरज कपूर यांनी व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आलं नाही. शेवटी अलका यांच्याच सांगण्यावरून ते परत शिलाँगला गेले आणि तिथंच व्यवसाय केला. अधूनमधून ते मुंबईत यायचे.

6 / 7
अशा पद्धतीनं त्यांना 27 वर्षे एकमेकांसोबत लग्न होऊनही लाँग डिस्टन्स रिलेशिनशिपमध्ये रहावं लागलं. अलका याज्ञिक यांनी मुलांचा एकहाती सांभाळ केला.

अशा पद्धतीनं त्यांना 27 वर्षे एकमेकांसोबत लग्न होऊनही लाँग डिस्टन्स रिलेशिनशिपमध्ये रहावं लागलं. अलका याज्ञिक यांनी मुलांचा एकहाती सांभाळ केला.

7 / 7
Follow us
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.