Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिरे खाल्याने ‘या’ आरोग्य समस्या होतात झटपट दूर आणि…

जिरे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. जिरे खाल्याने अनेक आरोग्य समस्या या दूर होण्यास मदत होते. यामुळे दररोजच्या आहारात जिऱ्यांच्या समावेश करा. विशेष म्हणजे जिरे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

| Updated on: Jul 16, 2024 | 4:20 PM
जिरे खाणे आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. जिरे खाल्याने अनेक आरोग्य समस्या या दूर होण्यास मदत होते. शिवाय जिरे खाल्याने वजनही कमी होण्यास मदत होते.

जिरे खाणे आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. जिरे खाल्याने अनेक आरोग्य समस्या या दूर होण्यास मदत होते. शिवाय जिरे खाल्याने वजनही कमी होण्यास मदत होते.

1 / 5
प्रत्येक व्यक्तीने विशेष: महिलांनी दररोज 5 ग्राम जिरे खाणे आवश्यक आहे. पचनतंत्र निरोगी ठेवण्यासाठी जिरे अत्यंत फायदेशीर आहेत.

प्रत्येक व्यक्तीने विशेष: महिलांनी दररोज 5 ग्राम जिरे खाणे आवश्यक आहे. पचनतंत्र निरोगी ठेवण्यासाठी जिरे अत्यंत फायदेशीर आहेत.

2 / 5
विशेष म्हणजे जिरे खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. यामुळेच आपल्या दररोजच्या आहारात जिऱ्यांचा समावेश करा.

विशेष म्हणजे जिरे खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. यामुळेच आपल्या दररोजच्या आहारात जिऱ्यांचा समावेश करा.

3 / 5
जिऱ्यामुळे मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत होते आणि झटपट वजन कमी होण्यास मदत होते. दररोज सकाळी जिऱ्याचे पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते.

जिऱ्यामुळे मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत होते आणि झटपट वजन कमी होण्यास मदत होते. दररोज सकाळी जिऱ्याचे पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते.

4 / 5
रात्री झोपताना जिरे भिजत घाला आणि ते पाणी सकाळी गरम करून प्या. यामुळे अनेक आरोग्य समस्या दूर होण्यास मदत होते.

रात्री झोपताना जिरे भिजत घाला आणि ते पाणी सकाळी गरम करून प्या. यामुळे अनेक आरोग्य समस्या दूर होण्यास मदत होते.

5 / 5
Follow us
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.