तिरुपती बालाजी मंदिरासाठी ‘या’ खास गावातून मागवलं जातं दूध-लोणी; तिथे पोहोचणंही कठीण
वायएसआरसीपी सरकारच्या काळात प्रसिद्ध तिरुपती लाडू बनवण्यासाठी निकृष्ट घटक आणि प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला होता. तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात होता, असे गंभीर आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केले आहेत.
Most Read Stories