Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जाणून घ्या गरम मसाला जास्त खाण्याचे तोटे! वाचा

गरम मसाल्याशिवाय आजकाल कुठली भाजी सुद्धा बनवली जात नाही. याने अन्नाची चव वाढते पण गरम मसाल्याचं अति सेवन आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. काय होतं गरम मसाला जास्त खाल्ला की? नेमक्या काय समस्या उद्भवतात? बघुयात...

| Updated on: Oct 01, 2023 | 4:27 PM
पोटात जळजळ, अपचन, ऍसिडिटी यासारख्या समस्या गरम मसाला खाल्ल्यानेच उद्भवू शकतात. ज्या लोकांना अपचन होतंय, पचनाची समस्या होतेय त्या लोकांनी गरम मसाला खाण्याचे प्रमाण कमी करावे. गरम मसाल्याचे अति सेवन पोट खराब करू शकते.

पोटात जळजळ, अपचन, ऍसिडिटी यासारख्या समस्या गरम मसाला खाल्ल्यानेच उद्भवू शकतात. ज्या लोकांना अपचन होतंय, पचनाची समस्या होतेय त्या लोकांनी गरम मसाला खाण्याचे प्रमाण कमी करावे. गरम मसाल्याचे अति सेवन पोट खराब करू शकते.

1 / 5
ओरल हेल्थ हे कधी तुम्ही ऐकलं आहे का? ओरल हेल्थ म्हणजे तोंडाचं आरोग्य. गरम मसाला जास्त खाल्ला की जिंजिवाइटिस, वेदना आणि हिरड्यांचे संक्रमण अशा समस्या उद्भवतात. तथापि, थोड्या प्रमाणात गरम मसाले दातांमधील पोकळी काढून टाकण्यास मदत करतात.

ओरल हेल्थ हे कधी तुम्ही ऐकलं आहे का? ओरल हेल्थ म्हणजे तोंडाचं आरोग्य. गरम मसाला जास्त खाल्ला की जिंजिवाइटिस, वेदना आणि हिरड्यांचे संक्रमण अशा समस्या उद्भवतात. तथापि, थोड्या प्रमाणात गरम मसाले दातांमधील पोकळी काढून टाकण्यास मदत करतात.

2 / 5
हृदय चांगलं ठेवायचं असेल तर गरम मसाला कमी प्रमाणात खा. गरम मसाला जास्त खाल्ल्याने हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. हृदयाचा रुग्ण असलेल्यांनी या मसाल्याचे सेवन करू नये. या मसाल्याने हृदयविकार होतात.

हृदय चांगलं ठेवायचं असेल तर गरम मसाला कमी प्रमाणात खा. गरम मसाला जास्त खाल्ल्याने हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. हृदयाचा रुग्ण असलेल्यांनी या मसाल्याचे सेवन करू नये. या मसाल्याने हृदयविकार होतात.

3 / 5
गरम मसाल्यात मिरची, लवंग, कोथिंबीर, मोठी वेलची आणि लहान वेलची यांचा समावेश असतो. आहारात या गरम मसाल्यांचा समावेश जास्त प्रमाणात केल्यास मळमळ, उलट्या आणि वेदना होतात.

गरम मसाल्यात मिरची, लवंग, कोथिंबीर, मोठी वेलची आणि लहान वेलची यांचा समावेश असतो. आहारात या गरम मसाल्यांचा समावेश जास्त प्रमाणात केल्यास मळमळ, उलट्या आणि वेदना होतात.

4 / 5
गरम मसाल्याशिवाय आज कुठलीच भाजी बनवली जात नाही. गरम मासल्यामुळे अन्नाची चव वाढते. या मसाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. सर्दी खोकला, ताप या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी गरम मसाला उपयुक्त ठरतो.

गरम मसाल्याशिवाय आज कुठलीच भाजी बनवली जात नाही. गरम मासल्यामुळे अन्नाची चव वाढते. या मसाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. सर्दी खोकला, ताप या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी गरम मसाला उपयुक्त ठरतो.

5 / 5
Follow us
कल्याण अत्याचार प्रकरण; आरोपीने कारागृहात स्वत:ला संपवलं
कल्याण अत्याचार प्रकरण; आरोपीने कारागृहात स्वत:ला संपवलं.
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.