‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत ऋषिकेश-जानकीचा विवाहसोहळा

| Updated on: Jul 22, 2024 | 3:38 PM

'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका संध्याकाळी 7.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

1 / 5
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत जानकी-ऋषिकेशच्या लग्नाची धामधूम सुरू झाली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत जानकी-ऋषिकेशच्या लग्नाची धामधूम सुरू झाली आहे.

2 / 5
जानकी-ऋषिकेशच्या लग्नाच्या दहाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण रणदिवे कुटुंबाने मिळून पुन्हा एकदा दोघांच्या लग्नाचा घाट घातलाय.

जानकी-ऋषिकेशच्या लग्नाच्या दहाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण रणदिवे कुटुंबाने मिळून पुन्हा एकदा दोघांच्या लग्नाचा घाट घातलाय.

3 / 5
मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम थाटात पार पडल्यानंतर आता लगबग सुरू आहे ती संगीत सोहळ्याची. जानकी-ऋषिकेशने संगीत सोहळ्यासाठी फिक्का जांभळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे.

मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम थाटात पार पडल्यानंतर आता लगबग सुरू आहे ती संगीत सोहळ्याची. जानकी-ऋषिकेशने संगीत सोहळ्यासाठी फिक्का जांभळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे.

4 / 5
संगीत सोहळ्यात जानकी-ऋषिकेशच्या प्रेमाचा प्रवास उलगडणार आहे. त्यामुळे रणदिवे कुटुंब जानकी-ऋषिकेशच्या रंगात रंगून गेलं आहे.

संगीत सोहळ्यात जानकी-ऋषिकेशच्या प्रेमाचा प्रवास उलगडणार आहे. त्यामुळे रणदिवे कुटुंब जानकी-ऋषिकेशच्या रंगात रंगून गेलं आहे.

5 / 5
रणदिवे कुटुंबासोबतच 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील नित्या-अधिराज, अंकुश-अबोली, 'साधी माणसं' मालिकेतील सत्या मीरा आणि वैशाली सामंतसोबत छोट्या उस्तादांनीदेखील खास हजेरी लावली आहे.

रणदिवे कुटुंबासोबतच 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील नित्या-अधिराज, अंकुश-अबोली, 'साधी माणसं' मालिकेतील सत्या मीरा आणि वैशाली सामंतसोबत छोट्या उस्तादांनीदेखील खास हजेरी लावली आहे.