AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | सलमानच्या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण, आता ‘जेठालाल’ बनून घराघरांत पोहचलेत दिलीप जोशी!

बॉलिवूड आणि टीव्ही जगताचा सुप्रसिद्ध चेहरा दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनी आपल्या धमाल कॉमेडीने लोकांची मने जिंकली आहेत. या अभिनेत्याने बॉलिवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय ते बर्‍याच टीव्ही मालिकांचा एक भाग देखील होते.

| Updated on: May 26, 2021 | 11:00 AM
बॉलिवूड आणि टीव्ही जगताचा सुप्रसिद्ध चेहरा दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनी आपल्या धमाल कॉमेडीने लोकांची मने जिंकली आहेत. या अभिनेत्याने बॉलिवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय ते बर्‍याच टीव्ही मालिकांचा एक भाग देखील होते. पण ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मधील ‘जेठालाल’ या भूमिकेने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. अभिनेते दिलीप जोशी यांचा जन्म 26 मे 1968 रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला होता. आज (26 मे) दिलीप जोशी आपला 53 वा वाढदिवस साजरा करत आहे.

बॉलिवूड आणि टीव्ही जगताचा सुप्रसिद्ध चेहरा दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनी आपल्या धमाल कॉमेडीने लोकांची मने जिंकली आहेत. या अभिनेत्याने बॉलिवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय ते बर्‍याच टीव्ही मालिकांचा एक भाग देखील होते. पण ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मधील ‘जेठालाल’ या भूमिकेने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. अभिनेते दिलीप जोशी यांचा जन्म 26 मे 1968 रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला होता. आज (26 मे) दिलीप जोशी आपला 53 वा वाढदिवस साजरा करत आहे.

1 / 8
अभिनेत्याने त्याच्या आयुष्यात बरेच संघर्ष पाहिले. त्यांनी सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपटांमध्येही छोट्या छोट्या भूमिका ककेल्या. मोठमोठ्या चित्रपटांत काम करूनही त्यांना विशेष नाव मिळू शकले नाही. पण ‘जेठालाल’ने कधीच आशा सोडली नाही. ते थिएटरमध्ये काम करू लागले.

अभिनेत्याने त्याच्या आयुष्यात बरेच संघर्ष पाहिले. त्यांनी सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपटांमध्येही छोट्या छोट्या भूमिका ककेल्या. मोठमोठ्या चित्रपटांत काम करूनही त्यांना विशेष नाव मिळू शकले नाही. पण ‘जेठालाल’ने कधीच आशा सोडली नाही. ते थिएटरमध्ये काम करू लागले.

2 / 8
2008 मध्ये दिलीप जोशी यांचे मित्र असित कुमार मोदी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ बनवत होते. यापूर्वी दोघांनीही एकत्र काम केले होते. अशा परिस्थितीत असित मोदींनी दिलीप जोशी यांना ‘चंपकलाल’च्या भूमिकेची ऑफर दिली.

2008 मध्ये दिलीप जोशी यांचे मित्र असित कुमार मोदी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ बनवत होते. यापूर्वी दोघांनीही एकत्र काम केले होते. अशा परिस्थितीत असित मोदींनी दिलीप जोशी यांना ‘चंपकलाल’च्या भूमिकेची ऑफर दिली.

3 / 8
तथापि, त्यावेळी असित मोदींना वाटले की, दिलीप ही भूमिका चांगल्या प्रकारे निभावू शकणार नाही. यावर त्यांनी दिलीपशी मनमोकळेपणाने बोलणे केले आणि म्हटले की, कदाचित वयोवृद्ध माणसाची भूमिका तुला नीट साकारता येणार नाही. पण ते चंपकलालच्या मुलाची म्हणजेच ‘जेठालाल’ची भूमिका करू शकतात.

तथापि, त्यावेळी असित मोदींना वाटले की, दिलीप ही भूमिका चांगल्या प्रकारे निभावू शकणार नाही. यावर त्यांनी दिलीपशी मनमोकळेपणाने बोलणे केले आणि म्हटले की, कदाचित वयोवृद्ध माणसाची भूमिका तुला नीट साकारता येणार नाही. पण ते चंपकलालच्या मुलाची म्हणजेच ‘जेठालाल’ची भूमिका करू शकतात.

4 / 8
अशाप्रकारे दिलीप जोशी यांना या मालिकेतलं एक असं पात्र मिळालं, ज्यासाठी ते आजही ओळखले जातात आणि या पात्राने त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळवून दिले आहेत. मालिकेत आजही ‘जेठालाल’ या पात्राला विशेष पसंती दिली जाते.

अशाप्रकारे दिलीप जोशी यांना या मालिकेतलं एक असं पात्र मिळालं, ज्यासाठी ते आजही ओळखले जातात आणि या पात्राने त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळवून दिले आहेत. मालिकेत आजही ‘जेठालाल’ या पात्राला विशेष पसंती दिली जाते.

5 / 8
दिलीप जोशी यांनी 1989 साली 'मैंने प्यार किया है' या चित्रपटाद्वारे आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. यानंतर त्यांनी ‘हम आपके हैं कौन’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘खिलाडी 420’, ‘हमराज’, ‘फिराक’, ‘whats Your Rashee’ आणि ‘जागते रहो’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दिलीप जोशी यांनी 1989 साली 'मैंने प्यार किया है' या चित्रपटाद्वारे आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. यानंतर त्यांनी ‘हम आपके हैं कौन’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘खिलाडी 420’, ‘हमराज’, ‘फिराक’, ‘whats Your Rashee’ आणि ‘जागते रहो’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

6 / 8
टेलिव्हिजनकडे वळताना त्यांनी ‘दाल मे काला’, ‘कोरा कागज’, ‘रिश्ते’, ‘सीआयडी स्पेशल ब्युरो’, ‘हम सब बाराती’, ‘एफआयआर’ आणि ‘अगडम बगडम तिगडम’मध्ये काम केले आहे. यानंतर, त्यांनी 2008 पासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये काम करण्यास सुरुवात केली.

टेलिव्हिजनकडे वळताना त्यांनी ‘दाल मे काला’, ‘कोरा कागज’, ‘रिश्ते’, ‘सीआयडी स्पेशल ब्युरो’, ‘हम सब बाराती’, ‘एफआयआर’ आणि ‘अगडम बगडम तिगडम’मध्ये काम केले आहे. यानंतर, त्यांनी 2008 पासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये काम करण्यास सुरुवात केली.

7 / 8
वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे तर, त्यांचे लग्न मालातुला जोशी यांच्याशी झाले असून त्यांना दोन मुले आहेत. दिलीप जोशी सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह आहेत.

वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे तर, त्यांचे लग्न मालातुला जोशी यांच्याशी झाले असून त्यांना दोन मुले आहेत. दिलीप जोशी सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह आहेत.

8 / 8
Follow us
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र.
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी.
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....