टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
विराट कोहलीच्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला आहे. भारताने तब्बल 72 वर्षांनी ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. चौथ्या सिडनी कसोटीत भारताचा विजय निश्चित होता, मात्र सलग अडीच दिवस पाऊस कोसळल्याने ऑस्ट्रेलिया लाजिरवाण्या पराभवापासून वाचली. सिडनी कसोटी अनिर्णित राहिली. त्यामुळे भारताने कसोटी मालिका 2-1 अशी खिशात घातली. सिडनी कसोटीत 193 धावा ठोकणाऱ्या चेतेश्वर […]

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

मांसाहार ? ना बाबा ना, खाणं तर सोडाच, हातही लावत नाहीत हे सेलिब्रिटी; 5 वं नाव ऐकून म्हणाल..

अक्षय्य तृतीयेला अनेक वर्षांनी दुर्लभ योग, पण यंदा लग्न मुहूर्त का नाही?

तुळशीला काळे तीळ अर्पण केल्याने काय लाभ मिळतात?

मुख्य दरवाजावर हळदीची गाठ बांधल्याने काय होते?

या लोकांनी दररोज हिरवी वेलची खाण्याची चूक करू नये...

या लोकांनी कलिंगडाच्या बिया खाऊ नयेत