Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care Tips | संधिवात असलेल्या लोकांनी ‘या’ पदार्थांपासून चार हात लांबच राहावे!

संधिवात असलेल्या लोकांसाठी जास्त मीठ सेवन हानिकारक ठरते. प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते. मीठ जास्त सेवन केल्यास जळजळ वाढते. संधिवात असलेल्या लोकांनी जास्त मीठ आणि बाहेरील पदार्थांचे सेवन करणे टाळावे. संधिवात असलेल्या लोकांनी फास्ट फूड आणि बेक केलेले पदार्थ अजिबात आहारामध्ये घेऊ नये. त्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्ज, जास्त साखर आणि रिफाइंड इत्यादी असतात.

| Updated on: May 17, 2022 | 11:33 AM
संधिवातच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे. ही एक सामान्य आरोग्य समस्या आहे. वाढत्या वयामुळे लोकांची हाडे कमकुवत होऊ लागतात. यामुळे सांधे आणि हाडांच्या दुखण्याला सामोरे जावे लागते. वजन वाढणे आणि कमकुवत स्नायू यामुळेही ही समस्या उद्भवू शकते. अशा स्थितीत चांगली जीवनशैली आणि सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. संधीवातदरम्यान आहारामध्ये नेमके कोणते पदार्थ टाळावेत, हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

संधिवातच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे. ही एक सामान्य आरोग्य समस्या आहे. वाढत्या वयामुळे लोकांची हाडे कमकुवत होऊ लागतात. यामुळे सांधे आणि हाडांच्या दुखण्याला सामोरे जावे लागते. वजन वाढणे आणि कमकुवत स्नायू यामुळेही ही समस्या उद्भवू शकते. अशा स्थितीत चांगली जीवनशैली आणि सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. संधीवातदरम्यान आहारामध्ये नेमके कोणते पदार्थ टाळावेत, हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

1 / 5
संधिवात वेदना दरम्यान प्रक्रिया केलेले अन्न खाणे पूर्णपणे टाळायला हवे. प्रक्रिया केलेले अन्न शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढवतात. ज्यामुळे दाह वाढू शकतो. हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे जर आपल्याला संधिवातेचा त्रास होत असेल तर आपण प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळलेच पाहिजे.

संधिवात वेदना दरम्यान प्रक्रिया केलेले अन्न खाणे पूर्णपणे टाळायला हवे. प्रक्रिया केलेले अन्न शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढवतात. ज्यामुळे दाह वाढू शकतो. हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे जर आपल्याला संधिवातेचा त्रास होत असेल तर आपण प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळलेच पाहिजे.

2 / 5
संधिवातमध्ये गोड पेये आणि जास्त गोड पदार्थांचे सेवन करू नये, यामुळे सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो. याशिवाय ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळेच संधिवात असलेल्या लोकांना गोड पदार्थ अजिबात खायला देऊ नका. यामुळे समस्या वाढण्याची शक्यता असते.

संधिवातमध्ये गोड पेये आणि जास्त गोड पदार्थांचे सेवन करू नये, यामुळे सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो. याशिवाय ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळेच संधिवात असलेल्या लोकांना गोड पदार्थ अजिबात खायला देऊ नका. यामुळे समस्या वाढण्याची शक्यता असते.

3 / 5
संधिवात असलेल्या लोकांसाठी जास्त मीठ सेवन हानिकारक ठरते. प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते. मीठ जास्त सेवन केल्यास जळजळ वाढते. संधिवात असलेल्या लोकांनी जास्त मीठ आणि बाहेरील पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

संधिवात असलेल्या लोकांसाठी जास्त मीठ सेवन हानिकारक ठरते. प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते. मीठ जास्त सेवन केल्यास जळजळ वाढते. संधिवात असलेल्या लोकांनी जास्त मीठ आणि बाहेरील पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

4 / 5
संधिवात असलेल्या लोकांनी फास्ट फूड आणि बेक केलेले पदार्थ अजिबात आहारामध्ये घेऊ नये. त्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्ज, जास्त साखर आणि रिफाइंड इत्यादी असतात. यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. जे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.

संधिवात असलेल्या लोकांनी फास्ट फूड आणि बेक केलेले पदार्थ अजिबात आहारामध्ये घेऊ नये. त्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्ज, जास्त साखर आणि रिफाइंड इत्यादी असतात. यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. जे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.

5 / 5
Follow us
हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात
हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात.
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर.
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?.
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले.
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा.
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान.
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा.
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी.
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?.
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल.