Health Care Tips | संधिवात असलेल्या लोकांनी ‘या’ पदार्थांपासून चार हात लांबच राहावे!
संधिवात असलेल्या लोकांसाठी जास्त मीठ सेवन हानिकारक ठरते. प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते. मीठ जास्त सेवन केल्यास जळजळ वाढते. संधिवात असलेल्या लोकांनी जास्त मीठ आणि बाहेरील पदार्थांचे सेवन करणे टाळावे. संधिवात असलेल्या लोकांनी फास्ट फूड आणि बेक केलेले पदार्थ अजिबात आहारामध्ये घेऊ नये. त्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्ज, जास्त साखर आणि रिफाइंड इत्यादी असतात.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

म्हणून ऐश्वर्याला घाबरतो अभिषेक ? मिसेसचा कॉल आला की...

बीसीसीआयकडून टीम इंडियाला 58 कोटी रुपये, कुणा-कुणाला मिळणार रक्कम?

आयपीएलच्या एका सामन्यात 24 खेळाडू खेळणार

घटस्फोटाच्या दिवशी युझवेंद्र चहलच्या टीशर्टवरून वाद का?

अनु मलिकची धाकटी लेक अदा मलिकला पाहिलंत का? पाहा सुंदर फोटो

हृतिक रोशनला घटस्फोटासाठी 380 कोटींचा खर्च, सैफनेही दिली मोठी रक्कम, बॉलिवूडमध्ये पाच महागडे घटस्फोट