अतिसेवन नकोच…! दररोज जिऱ्याचे पाणी पित आहात? मग शरीराचे होणारे नुकसान देखील जाणून घ्या!
वजन कमी करण्यासाठी अनेकजण दिवसातून चार ते पाच ग्लास किंवा त्यापेक्षाही अधिक वेळा जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करतात. याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो असे म्हटले जाते. त्यामुळे जेव्हाही जिऱ्याचे पाणी प्याल. तेव्हा त्याच्या प्रमाणाची विशेष काळजी घ्या. तज्ज्ञांच्या मते जिऱ्याचे पाणी जास्त प्रमाणात प्यायल्याने यकृताच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

ओव्याच्या पाण्यात मेथी पावडर टाकून प्यायल्याने काय होते ?

10 घोड्यांची ताकद, शिलाजीत विसराल, असं काय 'या' फळात

भूकंप आल्यानंतर जीव वाचण्यासाठी सर्वात सेफ जागा कोणती ?

दररोज सकाळी रिकाम्या पोटी खा या बिया; साखरेची पातळी राहील नियंत्रणात

रोज पाण्यात भिजवून सेवन करा ही गोड ड्रॉयफ्रूट, शरीरातील रक्त नाही होणार कमी

शौचालयास जाण्यापूर्वी पाणी पिण्यामुळे काय होते? एक, दोन नव्हे अनेक फायदे जाणून घ्या