Skin Care : ‘या’ कारणांमुळे पावसाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसते!
पावसाळ्यात त्वचेच्या समस्या वाढतात. या हंगामात ओलावा असल्यामुळे त्वचा तेलकट आणि चिकट दिसते. त्याचबरोबर काही लोकांची त्वचा अधिक निर्जीव दिसते. हवामानातील बदलाचा परिणाम त्वचेवर देखील दिसून येतो, ज्यामुळे कोरडेपणा, खाज सुटणे, पुरळ होण्याची शक्यता वाढते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

मध असली की नकली, झटक्यात घरीच तपासून पाहा

नव्या गाडीची पूजा करताना चाकाखाली लिंबू ठेवण्याचं कारण काय? जाणून घ्या

Vastu Tips : घरात कोळ्याचं जाळं असणं कसले संकेत?

पाकिस्तानात मुस्लीम व्यक्तीने दारु घेतल्यास काय होते शिक्षा

Ghibli फोटो पाहून सिनेमाचे नाव सांगा

आलं, लसूण आणि मध याचं चाटण खाल्ल्याने काय फायदे होतात ?