Health | या सवयी आहेत तुमच्या मोठ्या शत्रू, आजच यामध्ये बदल करा आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवा!
व्यस्त जीवन आणि खराब सवयींमुळे लोकांना कमी झोप घेण्याची एक सवयच लागली आहे. कमी झोपेमुळे मेंदूवर ताण येतो. सुरुवातीला थकवा आणि तणाव असतो, परंतु या चुकीमुळे एखाद्या वेळी नैराश्य येऊ शकते. काही लोकांना अशी सवय असते की ते जास्त फोन वापरतात आणि झोप कमी घेतात. मन शांत ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप गरजेचे आहे. मीठ हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. कारणे कोणताच खाद्यपदार्थ मीठाशिवाय चवदार अजिबात लागत नाही.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

मध असली की नकली, झटक्यात घरीच तपासून पाहा

नव्या गाडीची पूजा करताना चाकाखाली लिंबू ठेवण्याचं कारण काय? जाणून घ्या

Vastu Tips : घरात कोळ्याचं जाळं असणं कसले संकेत?

पाकिस्तानात मुस्लीम व्यक्तीने दारु घेतल्यास काय होते शिक्षा

Ghibli फोटो पाहून सिनेमाचे नाव सांगा

आलं, लसूण आणि मध याचं चाटण खाल्ल्याने काय फायदे होतात ?