उन्हाळ्यात पायांच्या तळव्यावर जळजळ होण्याची समस्या आहे? तर हे घरगुती उपाय नक्की करा!
तळव्यांना खाज सुटण्याची समस्या दूर करण्यासाठी आपण बादलीत पाणी भरावे. त्यात थोडे खडे मीठ टाका. त्यात काही वेळ पाय ठेवा. या पाण्यात तुम्ही व्हिनेगरही टाकू शकता. यामुळे पायांना आराम मिळेल. कोरफड, खोबरेल तेल आणि कापूर मिक्स करून घ्या. हे आता पायाच्या तळव्यावर लावा. हे मिश्रण पायांना थंड ठेवण्याचे काम करेल आणि यामुळे पायांची जळजळ थांबण्यास मदत होईल.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

उन्हाळ्यात हिरवे मुग अशा प्रकारे खाल्ले तर खूप सारे फायदे मिळतात

स्मॉल कॅप, मिड कॅप अन् लार्ज कॅप काय असते?

ना टॉमक्रुझ,ना शाहरुख हा आहे जगातला सर्वात श्रीमंत अभिनेता, १२ हजार कोटींची संपत्ती

तुळशीचं पानं काळी होणं कसले संकेत असतात? जाणून घ्या

विड्याच्या पानासोबत गुलकंद खाल्ल्याने काय होते?

घरात या ठिकाणी रोज लावा दिवा, पैशांचा होईल वर्षाव अन् आजारपण होईल दूर