रेल्वेमध्ये मेगा भरती अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एकप्रकारची मोठी संधी आहे. रेल्वे विभागात नोकरी करण्याची ही संधी तुमच्याकडे आहे. मग उशीर न करता उमेदवारांनी लगेचच अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक आहेत.

| Updated on: Jul 13, 2024 | 5:07 PM
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. बंपर भरतीला सुरूवात झालीये. काही दिवसांपूर्वीच भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. बंपर भरतीला सुरूवात झालीये. काही दिवसांपूर्वीच भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी आहे.

1 / 5
ईशान्य रेल्वेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून 1104 पदे ही भरली जातील. या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास आणि आयटीआय पास उमेदवार अर्ज करू शकतात.

ईशान्य रेल्वेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून 1104 पदे ही भरली जातील. या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास आणि आयटीआय पास उमेदवार अर्ज करू शकतात.

2 / 5
18 ते 24 वयोगटातील उमेदवार भरतीसाठी आरामात अर्ज करू शकता. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट देखील देण्यात आलीये.

18 ते 24 वयोगटातील उमेदवार भरतीसाठी आरामात अर्ज करू शकता. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट देखील देण्यात आलीये.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 100 रूपये फीस ही आपल्याला भरावी लागेल. ner.indianrailways.gov.in या साईटवर जाऊन अर्ज करा. आज शेवटचा दिवस अर्ज करण्यासाठी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 100 रूपये फीस ही आपल्याला भरावी लागेल. ner.indianrailways.gov.in या साईटवर जाऊन अर्ज करा. आज शेवटचा दिवस अर्ज करण्यासाठी आहे.

4 / 5
रेल्वेमध्ये नोकरी करण्याची एकप्रकारची मोठी संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. मग उशीर न करता उमेदवारांनी फटाफट भरतीसाठी अर्ज करावीत.

रेल्वेमध्ये नोकरी करण्याची एकप्रकारची मोठी संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. मग उशीर न करता उमेदवारांनी फटाफट भरतीसाठी अर्ज करावीत.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.