Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील ‘हा’ तरंगता सौरउर्जा प्रकल्प पाहिलात का?

सिम्हाद्री कोल फायर पॉवर स्टेशनच्या परिसरात असलेल्या जलाशयात हा तरंगता सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

| Updated on: Aug 24, 2021 | 8:03 AM
आंध्र प्रदेशात देशातील सर्वाधिक मोठा तरंगता सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. राष्ट्रीय औष्णिक उर्जा निर्मिती (NTPC) संस्थेकडून मान्यता मिळालेल्या या सौरउर्जा प्रकल्पातून 25 मेगावॅट वीजेची निर्मिती होईल.

आंध्र प्रदेशात देशातील सर्वाधिक मोठा तरंगता सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. राष्ट्रीय औष्णिक उर्जा निर्मिती (NTPC) संस्थेकडून मान्यता मिळालेल्या या सौरउर्जा प्रकल्पातून 25 मेगावॅट वीजेची निर्मिती होईल.

1 / 6
सिम्हाद्री कोल फायर पॉवर स्टेशनच्या परिसरात असलेल्या जलाशयात हा तरंगता सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

सिम्हाद्री कोल फायर पॉवर स्टेशनच्या परिसरात असलेल्या जलाशयात हा तरंगता सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

2 / 6
हा प्रकल्प भारतातील सौरउर्जा उत्पादन निर्मिती क्षेत्रासाठी क्रांतिकारी ठरू शकतो. भारताने आगामी काळात रिन्युबल एनर्जीवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे. त्यादृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचे पाऊल ठरू शकतो.

हा प्रकल्प भारतातील सौरउर्जा उत्पादन निर्मिती क्षेत्रासाठी क्रांतिकारी ठरू शकतो. भारताने आगामी काळात रिन्युबल एनर्जीवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे. त्यादृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचे पाऊल ठरू शकतो.

3 / 6
पाण्यावर उभारण्यात आलेल्या या सौरउर्जा प्रकल्पामुळे या भागातील तापमान कमी राहण्यास मदत होईल. तसेच पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाऊन पाण्याचा अपव्यय टळेल.

पाण्यावर उभारण्यात आलेल्या या सौरउर्जा प्रकल्पामुळे या भागातील तापमान कमी राहण्यास मदत होईल. तसेच पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाऊन पाण्याचा अपव्यय टळेल.

4 / 6
सिम्हाद्री जलाशयाच्या 75 एकर क्षेत्रात हा तरंगात सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पात एक लाख सोलर पीव्ही मॉड्यूल असून त्या माध्यमातून उर्जानिर्मिती होईल.

सिम्हाद्री जलाशयाच्या 75 एकर क्षेत्रात हा तरंगात सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पात एक लाख सोलर पीव्ही मॉड्यूल असून त्या माध्यमातून उर्जानिर्मिती होईल.

5 / 6
या प्रकल्पाच्या माध्यमातून तब्बल 7000 घरांना वीज उपलब्ध होईल. तसेच या परिसरातील कार्बन डायऑक्सईडचे उत्सर्जन 46000 टन इतक्या प्रमाणात घटेल, असा अंदाज आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून तब्बल 7000 घरांना वीज उपलब्ध होईल. तसेच या परिसरातील कार्बन डायऑक्सईडचे उत्सर्जन 46000 टन इतक्या प्रमाणात घटेल, असा अंदाज आहे.

6 / 6
Follow us
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?.
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'.
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी.
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले...
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले....
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही..
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले....
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार.
बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी नवी योजना, बळीराजा शेत, पाणंद रस्ते सुरु होणार
बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी नवी योजना, बळीराजा शेत, पाणंद रस्ते सुरु होणार.