मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट धुक्यात हरवला
महाराष्ट्रात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला होता. त्यावेळी मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक धबधवे प्रवाहीत झाले होते. तेव्हापासून सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळी मोठी गर्दी असते.
Non Stop LIVE Update
Most Read Stories