AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट धुक्यात हरवला

महाराष्ट्रात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला होता. त्यावेळी मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक धबधवे प्रवाहीत झाले होते. तेव्हापासून सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळी मोठी गर्दी असते.

| Updated on: Aug 27, 2023 | 3:41 PM
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट धूक्यात हरवलेला पाहायला मिळतं आहे. त्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते.

मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट धूक्यात हरवलेला पाहायला मिळतं आहे. त्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते.

1 / 4
सकाळी 8 वाजता देखील महामार्गावकर धुके कायम होते, त्यावेळी गाड्या धिम्म्या गतीने सुरु असल्याच्या पाहायला मिळाल्या.

सकाळी 8 वाजता देखील महामार्गावकर धुके कायम होते, त्यावेळी गाड्या धिम्म्या गतीने सुरु असल्याच्या पाहायला मिळाल्या.

2 / 4
पावसाळ्यात त्या मार्गावरती एक वेगळचं निसर्ग पाहायला मिळतं. तिथला निसर्ग पाहण्यासाठी येणाऱ्या जाणऱ्या गाड्या तिथं थांबल्या जातात.

पावसाळ्यात त्या मार्गावरती एक वेगळचं निसर्ग पाहायला मिळतं. तिथला निसर्ग पाहण्यासाठी येणाऱ्या जाणऱ्या गाड्या तिथं थांबल्या जातात.

3 / 4
दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस सुरु झाल्याने वातावरणात मोठा फरक झाला आहे. सुट्टीच्या दिवशी त्याठिकाणी अनेक पर्यटक भेट देतात.

दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस सुरु झाल्याने वातावरणात मोठा फरक झाला आहे. सुट्टीच्या दिवशी त्याठिकाणी अनेक पर्यटक भेट देतात.

4 / 4
Follow us
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.