Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kargil Vijay Diwas : कारगिल विजय दिवस, संभाजीराजेंनी कारगिल आणि द्रास परिसरातील फोटो केले ट्विट, पाहा…

भारतात 26 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 साली युद्ध झालं होतं. हे युद्ध लडाखच्या कारगिलमध्ये एकूण 60 दिवस चाललं. 26 जुलैला कारगिल युद्धाचा शेवट झाला. 

| Updated on: Jul 26, 2022 | 1:51 PM
संभाजीराजे छत्रपती यांनी कारगिल विजय दिनानिमित्त ट्विट केलं आहे. यावेळी त्यांनी कारगिल आणि द्रास परिसरातील काही फोटो ट्विट केले आहेत. तर या ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी सैनिकांच्या संघर्षाचं कौतुक केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भेट देलेले काही फोटो ट्विट केले आहेत.

संभाजीराजे छत्रपती यांनी कारगिल विजय दिनानिमित्त ट्विट केलं आहे. यावेळी त्यांनी कारगिल आणि द्रास परिसरातील काही फोटो ट्विट केले आहेत. तर या ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी सैनिकांच्या संघर्षाचं कौतुक केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भेट देलेले काही फोटो ट्विट केले आहेत.

1 / 4
संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलंय की, 'कारगिल व द्रास परिसर अतिउंच व दुर्गम आहेत. याठिकाणी आपले जवान किती खडतर परिस्थितीत शत्रूशी व प्रतिकूल निसर्गाशी देखील संघर्ष करीत देशसेवेचे कर्तव्य बजावत असतात, याचा प्रत्यय काही वर्षांपूर्वी मी स्वतः कारगिलला भेट देऊन घेतलेला आहे.'

संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलंय की, 'कारगिल व द्रास परिसर अतिउंच व दुर्गम आहेत. याठिकाणी आपले जवान किती खडतर परिस्थितीत शत्रूशी व प्रतिकूल निसर्गाशी देखील संघर्ष करीत देशसेवेचे कर्तव्य बजावत असतात, याचा प्रत्यय काही वर्षांपूर्वी मी स्वतः कारगिलला भेट देऊन घेतलेला आहे.'

2 / 4
भारतात 26 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 साली युद्ध झालं होतं. हे युद्ध लडाखच्या कारगिलमध्ये एकूण 60 दिवस चाललं. 26 जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला. युद्धावेळी भारतीय लष्करानं पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलवून लावलं. यानिमित्त्त संभाजीराजे छत्रपती यांनी कारगिल विजय दिनानिमित्त ट्विट केलं आहे.

भारतात 26 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 साली युद्ध झालं होतं. हे युद्ध लडाखच्या कारगिलमध्ये एकूण 60 दिवस चाललं. 26 जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला. युद्धावेळी भारतीय लष्करानं पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलवून लावलं. यानिमित्त्त संभाजीराजे छत्रपती यांनी कारगिल विजय दिनानिमित्त ट्विट केलं आहे.

3 / 4
संभाजीराजे छत्रपती यांनी कारगिल विजय दिनानिमित्त ट्विटमध्ये सैनिक दिसत आहे. सैन्य दलातील काही अधिकारी देखील आहेत.

संभाजीराजे छत्रपती यांनी कारगिल विजय दिनानिमित्त ट्विटमध्ये सैनिक दिसत आहे. सैन्य दलातील काही अधिकारी देखील आहेत.

4 / 4
Follow us
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.