Photo: रब्बी पिकांनी शिवार बहरला, पोषक वातावरणामुळे उत्पादन वाढीची अपेक्षा
नांदेड : यंदा प्रथमच रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला होता. मराठवाड्यात रब्बी हंगामात ज्वारी हे मुख्य पीक असताना यंदा हरभाऱ्याचा पेरा वाढला आहे. बदलती परस्थिती आणि पावसामुळे लांबलेल्या पेरण्या यामुळे शेतकऱ्यांनी हा बदल केला मात्र, पेरणीनंतर पीक उगवण होण्यापूर्वीच अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे रब्बी हंगामाबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. शिवाय मध्यंतरी वाढलेला गारठा यामुळे देखील पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला होता. पण आता वातावरण निवळले असून शेतकऱ्यांकडे मूबलक प्रमाणात पाणीसाठा असल्याने नांदेड जिल्हा शिवारात गहू, हरभरा, ज्वारी ही सगळीच पीके बहरू लागली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

कोणत्या देशापर्यंत न थांबता जाते नरेंद्र मोदींचे विमान, एअर इंडिया वन बोइंगचे वैशिष्ट्ये काय?

दहावी बोर्डाच्या परीक्षेत अभिनेत्रींना मिळाले होते इतके टक्के; 'ही' ठरली सर्वांत स्कॉलर

माझ्या मनातली लग्नाची भीती..; 'कोकण हार्टेड गर्ल'कडून भावना व्यक्त

IPL 2025 स्थगित झाल्याने आरसीबीला मोठा फायदा

स्मृती मंधाना टीम इंडियाची नवी सिक्सर क्वीन, ओपनरचा वनडेत महारेकॉर्ड

नट आणि नट्या आवडायच्या नाहीत, तरीही डॉ.नेने कसे अडकले माधुरी दीक्षित यांच्या बेडीत