Raj Thackeray Aurangabad : “भगवं वादळ” औरंगाबादेत पोहोचलं, भगवी शाल, फुलांचा वर्षाव, राज ठाकरेंचे हे फोटो बघाच
राज ठाकरे औरंगाबादेत दाखल होताच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच हॉटेलवर पोहोचताच त्यांना भगवी शाल आणि आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे उपस्थित होते.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6

लग्नाच्या 5 महिन्यानंतरच गुड न्यूज, नागाचैतन्य होणार 'बाबा' ?

उन्हाळ्यात रुह अफजात या गोष्टीचा रस मिसळा, वेगाने वाढते कोलेजन

CID कार्यक्रमात दयाने किती दरवाजे तोडले? हे आहे उत्तर

ऐन लग्नाच्या दिवशी पाऊस पडला तर शुभ संकेत असतात की अशुभ?

ट्रेनमध्ये विना तिकीट पकडलं! दंड भारला नाही तर किती होते शिक्षा?

कोणती 3 फुले स्वर्गातून धरतीवर आली?