Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुद्राक्ष धारण करताय? मग हे 5 नियम लक्षात ठेवा, नाहीतर …

रुद्राक्ष धारण करणाऱ्यां व्यक्तीवर शिवाची विशेष कृपा असते अशी मान्यता आहे. पण ते परिधान करण्यासाठी काही नियम आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत हे नियम.

| Updated on: Nov 24, 2021 | 12:42 PM
पुराणात रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिवाच्या अश्रूंपासून झाली असे म्हटलं गेलं आहे. रुद्र म्हणजे शिव आणि अक्ष म्हणजे डोळे म्हणून ते रुद्राक्ष असे संदर्भ पुराणात मिळतात. रुद्राक्ष धारण करणाऱ्यां व्यक्तीवर शिवाची विशेष कृपा असते अशी मान्यता आहे. पण ते परिधान करण्यासाठी काही नियम आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत हे नियम.

पुराणात रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिवाच्या अश्रूंपासून झाली असे म्हटलं गेलं आहे. रुद्र म्हणजे शिव आणि अक्ष म्हणजे डोळे म्हणून ते रुद्राक्ष असे संदर्भ पुराणात मिळतात. रुद्राक्ष धारण करणाऱ्यां व्यक्तीवर शिवाची विशेष कृपा असते अशी मान्यता आहे. पण ते परिधान करण्यासाठी काही नियम आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत हे नियम.

1 / 5
रुद्राक्ष काळ्या धाग्यात कधीही परिधान करु नये. रुद्राक्ष नेहमी लाल किंवा पिवळ्या धाग्यात धारण करावा, अन्यथा त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात.

रुद्राक्ष काळ्या धाग्यात कधीही परिधान करु नये. रुद्राक्ष नेहमी लाल किंवा पिवळ्या धाग्यात धारण करावा, अन्यथा त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात.

2 / 5
रुद्राक्ष भगवान शिवाशी संबंधित आहे, त्यामुळे त्याला स्पर्श करताना स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या. रुद्राक्ष नेहमी आंघोळीनंतरच घालावे. यासोबतच रुद्राक्ष धारण करताना मनात ओम नमः शिवाय मंत्राचा जप अवश्य करावा. या गोष्टीमुळे रुद्राक्षाचा प्रभाव वाढतो.

रुद्राक्ष भगवान शिवाशी संबंधित आहे, त्यामुळे त्याला स्पर्श करताना स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या. रुद्राक्ष नेहमी आंघोळीनंतरच घालावे. यासोबतच रुद्राक्ष धारण करताना मनात ओम नमः शिवाय मंत्राचा जप अवश्य करावा. या गोष्टीमुळे रुद्राक्षाचा प्रभाव वाढतो.

3 / 5
दुसर्‍याने घातलेला रुद्राक्ष कधीही धारण करू नका किंवा स्वतःचा रुद्राक्ष दुसर्‍याला घालू नका. यामुळे तुम्हाला भगवान शंकराच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल. त्याच प्रमाणे ही माळा बनवताना लक्षात ठेवा की त्यात किमान २७ मणी असावेत.

दुसर्‍याने घातलेला रुद्राक्ष कधीही धारण करू नका किंवा स्वतःचा रुद्राक्ष दुसर्‍याला घालू नका. यामुळे तुम्हाला भगवान शंकराच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल. त्याच प्रमाणे ही माळा बनवताना लक्षात ठेवा की त्यात किमान २७ मणी असावेत.

4 / 5
धाग्याव्यतिरिक्त, तुम्ही रुद्राक्ष चांदी किंवा सोन्यामध्ये जडवून देखील धारण करू शकता. पण जर तुम्ही माळा बनवत असाल तर लक्षात ठेवा की रुद्राक्ष विषम संख्येत असावा. आयुर्वेदानुसार रुद्राक्षामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते, ही ऊर्जा रोगांशी लढते, त्यामुळे आपले आरोग्य सुधारते.

धाग्याव्यतिरिक्त, तुम्ही रुद्राक्ष चांदी किंवा सोन्यामध्ये जडवून देखील धारण करू शकता. पण जर तुम्ही माळा बनवत असाल तर लक्षात ठेवा की रुद्राक्ष विषम संख्येत असावा. आयुर्वेदानुसार रुद्राक्षामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते, ही ऊर्जा रोगांशी लढते, त्यामुळे आपले आरोग्य सुधारते.

5 / 5
Follow us
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं.
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी.
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका.
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?.
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले.
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना.
...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप
...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप.
साहेब, तुमच्या लाडक्या.. तरूणीचं टोकाचं पाऊल आईनं लिहिलं शिंदेंना पत्र
साहेब, तुमच्या लाडक्या.. तरूणीचं टोकाचं पाऊल आईनं लिहिलं शिंदेंना पत्र.
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप.
मुंबई रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांचे महिनाअखेरपर्यंत हाल, कारण
मुंबई रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांचे महिनाअखेरपर्यंत हाल, कारण.