AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : टीम इंडियाच्या 5 खेळाडूंना लॉटरी, प्रत्येकाला मिळणार 1 कोटी रुपये, बीसीसीआयची मोठी घोषणा

Indian Cricket Team : बीसीसीआयने मोठी घोषणा करत टीम इंडियाच्या 5 खेळाडूंना मोठी गूड न्यूज दिली आहे. बीसीसीआयने या 5 खेळाडूंची नावं जाहीर करत त्यांना प्रत्येकी 1-1 कोटी रुपये देणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे हे खेळाडू आजचा दिवस कधीच विसरणार नाहीत.

| Updated on: Apr 21, 2025 | 5:59 PM
बीसीसीआयने आज 21 एप्रिलला वार्षिक कराराची घोषणा केली आहे. बीसीसीआयने या वार्षिक करारात पहिल्यांदाच 5 खेळाडू्ंना संधी दिली आहे. या खेळाडूंचा सी ग्रेडमध्ये समावेश केला आहे. ते 5 खेळाडू कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI)

बीसीसीआयने आज 21 एप्रिलला वार्षिक कराराची घोषणा केली आहे. बीसीसीआयने या वार्षिक करारात पहिल्यांदाच 5 खेळाडू्ंना संधी दिली आहे. या खेळाडूंचा सी ग्रेडमध्ये समावेश केला आहे. ते 5 खेळाडू कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI)

1 / 6
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा याची पहिल्यांदा वार्षिक करारासाठी निवड करण्यात आली आहे. हर्षितने चॅण्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. हर्षितने टीम इंडियाचं 2 कसोटी, 5 एकदिवसीय आणि 1 टी 20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. (Photo Credit : @KKRiders X Account)

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा याची पहिल्यांदा वार्षिक करारासाठी निवड करण्यात आली आहे. हर्षितने चॅण्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. हर्षितने टीम इंडियाचं 2 कसोटी, 5 एकदिवसीय आणि 1 टी 20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. (Photo Credit : @KKRiders X Account)

2 / 6
बीसीसीआयने नितीश कुमार रेड्डी याचीही वार्षिक करारात पहिल्यांदा निवड केली आहे. नितीश कुमार रेड्डी टीम इंडियासाठी 5 टेस्ट आणि 4 टी 20I सामने खेळला आहेत. (Photo Credit : PTI)

बीसीसीआयने नितीश कुमार रेड्डी याचीही वार्षिक करारात पहिल्यांदा निवड केली आहे. नितीश कुमार रेड्डी टीम इंडियासाठी 5 टेस्ट आणि 4 टी 20I सामने खेळला आहेत. (Photo Credit : PTI)

3 / 6
टीम इंडियाचा युवा आणि स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याने गेल्या काही महिन्यांमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. अभिषेकने टीम इंडियाचं 17 टी 20 सामन्यांमध्ये 2 शतकांसह 535 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

टीम इंडियाचा युवा आणि स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याने गेल्या काही महिन्यांमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. अभिषेकने टीम इंडियाचं 17 टी 20 सामन्यांमध्ये 2 शतकांसह 535 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

4 / 6
मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याने टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात मोठी भूमिका बजावली. वरुणने 3 सामन्यांमध्ये 9 विकेट्स घेत निर्णायक योगदान दिलं होतं. तेव्हापासूनच वरुणला वार्षिक करारात स्थान मिळणार असल्याचं म्हटलं जात होतं. (Photo Credit : PTI)

मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याने टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात मोठी भूमिका बजावली. वरुणने 3 सामन्यांमध्ये 9 विकेट्स घेत निर्णायक योगदान दिलं होतं. तेव्हापासूनच वरुणला वार्षिक करारात स्थान मिळणार असल्याचं म्हटलं जात होतं. (Photo Credit : PTI)

5 / 6
आकाश दीप यालाही वार्षिक करारात पहिल्यांदा स्थान मिळालं आहे. आकाशने टीम इंडियाचं 7 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. आकाशने या 7 सामन्यांमध्ये 15 विकेट्स घेतल्या आहेत. या 5 खेळाडूंचा सी ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार या खेळाडूंना प्रत्येकी 1-1 कोटी रुपये मिळणार आहेत.  (Photo Credit : PTI)

आकाश दीप यालाही वार्षिक करारात पहिल्यांदा स्थान मिळालं आहे. आकाशने टीम इंडियाचं 7 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. आकाशने या 7 सामन्यांमध्ये 15 विकेट्स घेतल्या आहेत. या 5 खेळाडूंचा सी ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार या खेळाडूंना प्रत्येकी 1-1 कोटी रुपये मिळणार आहेत. (Photo Credit : PTI)

6 / 6
Follow us
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले.
पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर त्या ट्वीटनं पाकला पुन्हा धडकी
पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर त्या ट्वीटनं पाकला पुन्हा धडकी.
मसुद अझरचं कुटुंब जिथे नेस्तनाभूत झालं, त्या कोटलीमधील फोटो आले समोर
मसुद अझरचं कुटुंब जिथे नेस्तनाभूत झालं, त्या कोटलीमधील फोटो आले समोर.
ऑपरेशन सिंदूरचे 3 मोठे शिकार, 5 टॉप कमांडरचा खात्मा, नावासह फोटो समोर
ऑपरेशन सिंदूरचे 3 मोठे शिकार, 5 टॉप कमांडरचा खात्मा, नावासह फोटो समोर.
दहशतवाद्याना प्रत्युत्तर देण्यास भारताने आपला अधिकार..- परराष्ट्र सचिव
दहशतवाद्याना प्रत्युत्तर देण्यास भारताने आपला अधिकार..- परराष्ट्र सचिव.
निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही अशी काळजी घेतली- कर्नल सोफिया कुरेशी
निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही अशी काळजी घेतली- कर्नल सोफिया कुरेशी.
तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड झाले -परराष्ट्र सचिव मिस्री
तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड झाले -परराष्ट्र सचिव मिस्री.
भारताच्या स्ट्राईकनंतर संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मसूद अजहर म्हणाला
भारताच्या स्ट्राईकनंतर संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मसूद अजहर म्हणाला.
म्हणून दहशतवाद्यांनी पहलगामवर केला हल्ला, परराष्ट्र सचिवांनी सांगितलं
म्हणून दहशतवाद्यांनी पहलगामवर केला हल्ला, परराष्ट्र सचिवांनी सांगितलं.
भारतावर आणखी दहशतवादी हल्ल्याचा डाव? परराष्ट्र सचिवांचा मोठा दावा काय?
भारतावर आणखी दहशतवादी हल्ल्याचा डाव? परराष्ट्र सचिवांचा मोठा दावा काय?.