AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya : हार्दिक पांड्या याच्या नावावर नकोसा विक्रम, यापूर्वी अशी वेळ कधीच आली नव्हती

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका नुकतीच पार पडली. ही मालिका वेस्ट इंडिजने 3-2 ने आपल्या खिशात घातली. टीम इंडियाने मालिका गमावल्याने नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

| Updated on: Aug 14, 2023 | 9:26 PM
कोहली , धोनी , रोहित शर्मा या सर्वांना मागे टाकत हार्दिक पांड्या याच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

कोहली , धोनी , रोहित शर्मा या सर्वांना मागे टाकत हार्दिक पांड्या याच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

1 / 8
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला वेस्टइंडिज विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-2 ने हार पत्करावी लागली.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला वेस्टइंडिज विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-2 ने हार पत्करावी लागली.

2 / 8
मालिका गमवण्यासोबत हार्दिक पांड्या यांच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात पुनरागमन केलं होतं. पण अंतिम साम्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

मालिका गमवण्यासोबत हार्दिक पांड्या यांच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात पुनरागमन केलं होतं. पण अंतिम साम्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

3 / 8
हार्दिक पांड्या पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली  भारतीय संघाला 5 सामन्यांच्या  टी-20 मालिकेत पराभव पत्करावा लागला आहे.

हार्दिक पांड्या पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत पराभव पत्करावा लागला आहे.

4 / 8
क्रिकेट इतिहासात आतापर्यंत पांड्याशिवाय कोणताही   भारतीय कर्णधार 5 सामन्यांची टी-20 मालिका हरलेला नाही.

क्रिकेट इतिहासात आतापर्यंत पांड्याशिवाय कोणताही भारतीय कर्णधार 5 सामन्यांची टी-20 मालिका हरलेला नाही.

5 / 8
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत कोहली , ऋषभ, रोहित आणि धोनीने टीम इंडियाचे नेतृत्व केलं होतं ,पण त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला कधीचं पराभवाचा सामना करावा लागला नव्हता.

पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत कोहली , ऋषभ, रोहित आणि धोनीने टीम इंडियाचे नेतृत्व केलं होतं ,पण त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला कधीचं पराभवाचा सामना करावा लागला नव्हता.

6 / 8
टीम इंडियाने आतापर्यंतर इंग्लंड,न्यूझीलंड,दक्षिण आफ्रिका,ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्ध  5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली आहे.

टीम इंडियाने आतापर्यंतर इंग्लंड,न्यूझीलंड,दक्षिण आफ्रिका,ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली आहे.

7 / 8
टीम इंडियाने 5 मालिकांपैकी 3 मालिका जिंकल्या आहेत. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या  5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत पावसाच्या व्यत्ययाने मालिका 2-2 ने बरोबरीत संपुष्टात आली होती.

टीम इंडियाने 5 मालिकांपैकी 3 मालिका जिंकल्या आहेत. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत पावसाच्या व्यत्ययाने मालिका 2-2 ने बरोबरीत संपुष्टात आली होती.

8 / 8
Follow us
पहलगामनंतर CCSची बैठक, 'सिंधू जल' स्थगितीनंतर कोणता मोठा निर्णय होणार?
पहलगामनंतर CCSची बैठक, 'सिंधू जल' स्थगितीनंतर कोणता मोठा निर्णय होणार?.
पाकिस्तानची मस्ती काय उतरेना..भारतीय लष्कराबाबत समर्थकांकडून खोटे दावे
पाकिस्तानची मस्ती काय उतरेना..भारतीय लष्कराबाबत समर्थकांकडून खोटे दावे.
यूट्यूब चॅनल बंद केले; याला बदला म्हणायचं का? संजय राऊतांचा सवाल
यूट्यूब चॅनल बंद केले; याला बदला म्हणायचं का? संजय राऊतांचा सवाल.
पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर
पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर.
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र.
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी.
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.