स्वयंपाक करताना ‘या’ चुका टाळा, होऊ शकतो आरोग्यावर परिणाम

| Updated on: Nov 04, 2022 | 12:40 PM
बाहेरचं अन्न किंवा जंक फूड हे आपल्या आरोग्यासाठी विषासमान असते. घरी तयार केलेले ताजे पदार्थ खाणं आपल्या तब्येतीसाठी हितकारक असते, मात्र घरात तयार केलेल्या पदार्थांमुळेही आपले नुकसान झाले तर ? खरं सांगायचं तर जेवण तयार करताना लोकं काहीवेळा अशा चुका करतात, जे धोकादायक असते. त्याबद्दल जाणून घेऊया.

बाहेरचं अन्न किंवा जंक फूड हे आपल्या आरोग्यासाठी विषासमान असते. घरी तयार केलेले ताजे पदार्थ खाणं आपल्या तब्येतीसाठी हितकारक असते, मात्र घरात तयार केलेल्या पदार्थांमुळेही आपले नुकसान झाले तर ? खरं सांगायचं तर जेवण तयार करताना लोकं काहीवेळा अशा चुका करतात, जे धोकादायक असते. त्याबद्दल जाणून घेऊया.

1 / 5
मीठाशिवाय अन्नाला चव येत नाही. स्वयंपाक करताना त्यात मीठ घालणं खूप गरजेचं आहे, पण मीठाच्या अति वापरामुळे तुम्हाला हाय बीपी, स्ट्रोक किंवा हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. दिवसाला सरासरी 9 ते 12 ग्रॅम मीठ सेवन करावं. मात्र काही लोक चवीच्या नादात जास्त मीठ सेवन करतात.

मीठाशिवाय अन्नाला चव येत नाही. स्वयंपाक करताना त्यात मीठ घालणं खूप गरजेचं आहे, पण मीठाच्या अति वापरामुळे तुम्हाला हाय बीपी, स्ट्रोक किंवा हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. दिवसाला सरासरी 9 ते 12 ग्रॅम मीठ सेवन करावं. मात्र काही लोक चवीच्या नादात जास्त मीठ सेवन करतात.

2 / 5
स्वयंपाक करताना आपण कोणते तेल वापरत आहोत, याची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. काही व्यक्ती विचार न करता कोणत्याही तेलात पदार्थ बनवतात. मात्र या चुकीमुळे हृदयरोगाचा धोका निर्माण होऊ शकतो.

स्वयंपाक करताना आपण कोणते तेल वापरत आहोत, याची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. काही व्यक्ती विचार न करता कोणत्याही तेलात पदार्थ बनवतात. मात्र या चुकीमुळे हृदयरोगाचा धोका निर्माण होऊ शकतो.

3 / 5
मीठाप्रमाणेच आपण साखरेशिवायही एखादा पदार्थ बनवू शकत नाही. मधुमेह झाल्यानंतर लोक साखर खाणं टाळतात. मात्र सामान्य जीवनात लोक जास्त साखरेचं सेवन करणं पसंत करतात. या चुकीमुळे ब्लड शुगर वाढू शकते तसेच इतर आजारही उद्भवू शकतात.

मीठाप्रमाणेच आपण साखरेशिवायही एखादा पदार्थ बनवू शकत नाही. मधुमेह झाल्यानंतर लोक साखर खाणं टाळतात. मात्र सामान्य जीवनात लोक जास्त साखरेचं सेवन करणं पसंत करतात. या चुकीमुळे ब्लड शुगर वाढू शकते तसेच इतर आजारही उद्भवू शकतात.

4 / 5
आजच्या काळात अनेक लोकांना रिफाइंड फ्लोर म्हणजेच मैद्याचे पदार्थ बनवण्याची सवय झाली आहे. मैद्यामध्ये फायबर नसते आणि त्यात साखरही जास्त असते. मैद्यापासून बनवलेले पदार्थ सतत खाणे हे चुकीचे व नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता.

आजच्या काळात अनेक लोकांना रिफाइंड फ्लोर म्हणजेच मैद्याचे पदार्थ बनवण्याची सवय झाली आहे. मैद्यामध्ये फायबर नसते आणि त्यात साखरही जास्त असते. मैद्यापासून बनवलेले पदार्थ सतत खाणे हे चुकीचे व नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता.

5 / 5
Follow us
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.