AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips | काहीही झालं तरी घरात चुकूनही ही झाडं लावू नका, नाहीतर पश्चाताप नक्की!

घर प्रसन्न व्हावे यासाठी घरामध्ये तुळशी, मनी प्लांट, बेल इत्यादी रोपे लावली जातात. याउलट काही झाडे अशी आहेत जी घरात लावू नयेत. वास्तूनुसार अशा वनस्पती अशुभ आणतात. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार घरात कोणती झाडे लावू नयेत.

| Updated on: Mar 21, 2022 | 9:55 AM
वास्तुशास्त्रानुसार काही झाडे घरातील वास्तुदोष मुळापासून दूर करतात. घर प्रसन्न व्हावे यासाठी घरामध्ये तुळशी, मनी प्लांट, बेल इत्यादी रोपे लावली जातात. याउलट काही झाडे अशी आहेत जी घरात लावू नयेत. वास्तूनुसार अशा वनस्पती अशुभ आणतात. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार घरात कोणती झाडे लावू नयेत.

वास्तुशास्त्रानुसार काही झाडे घरातील वास्तुदोष मुळापासून दूर करतात. घर प्रसन्न व्हावे यासाठी घरामध्ये तुळशी, मनी प्लांट, बेल इत्यादी रोपे लावली जातात. याउलट काही झाडे अशी आहेत जी घरात लावू नयेत. वास्तूनुसार अशा वनस्पती अशुभ आणतात. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार घरात कोणती झाडे लावू नयेत.

1 / 5
 अनेकांच्या घरा जवळ रुईचे झाड पाहायला मिळते. अशी झाडे चुकूनही घरात लावू नयेत. त्यांना घरात लावल्याने कुटुंबाच्या प्रगतीमध्ये  बाधा येते आणि धनाची हानी होते. त्याच प्रमाणे कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही.

अनेकांच्या घरा जवळ रुईचे झाड पाहायला मिळते. अशी झाडे चुकूनही घरात लावू नयेत. त्यांना घरात लावल्याने कुटुंबाच्या प्रगतीमध्ये बाधा येते आणि धनाची हानी होते. त्याच प्रमाणे कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही.

2 / 5
कोणत्याही प्रकारचे काटेरी रोप घराच्या आत लावू नये. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद होतात, त्यामुळे घरात भांडणे सुरू होतात. अशी मान्याता आहे.

कोणत्याही प्रकारचे काटेरी रोप घराच्या आत लावू नये. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद होतात, त्यामुळे घरात भांडणे सुरू होतात. अशी मान्याता आहे.

3 / 5
घरात पिंपळाचे झाड लावणे धार्मिक दृष्टीकोनातून शुभ मानले जाते कारण हे झाड पूजनीय मानले जाते. पण वास्तूनुसार घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला पिंपळाचे झाड लावणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे घराचे मोठे आर्थिक नुकसान होते.

घरात पिंपळाचे झाड लावणे धार्मिक दृष्टीकोनातून शुभ मानले जाते कारण हे झाड पूजनीय मानले जाते. पण वास्तूनुसार घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला पिंपळाचे झाड लावणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे घराचे मोठे आर्थिक नुकसान होते.

4 / 5
घरात किंवा घराच्या आजूबाजूला चिंचेचे झाड लावणेही शुभ मानले जात नाही. त्यामुळे घरातील सदस्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

घरात किंवा घराच्या आजूबाजूला चिंचेचे झाड लावणेही शुभ मानले जात नाही. त्यामुळे घरातील सदस्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

5 / 5
Follow us
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?.
'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव
'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव.
वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, चिमुकल्याने सांगितला थरार
वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, चिमुकल्याने सांगितला थरार.
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, तिथली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, तिथली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी.
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी.
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?.