Photo Gallery : ‘ते’ दोन तास अन् शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चकणाचूर, कांदा नगरीत झालं तरी काय?
लासलगाव : कांद्याचे दर जसे लहरी असतात त्याहून कित्येक पटीने यंदा निसर्गाने त्याचा लहरीपणा दाखवलेला आहे. आता कुठे सर्वकाही स्थिर स्थावर होत होते. गेल्या महिन्याभरापासून अवकाळीचे संकट दूर झाल्याने बळीराजा पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागला होता. द्राक्ष बागा अंतिम टप्प्यात तर उन्हाळी हंगामासह खरिपातील कांदा काढणीची कामे जोमात सुरु होती. असे असतानाच पुन्हा निसर्गाने अवकृपा दाखवलेली आहे. कांद्याची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लासलगावात अवकाळी पाऊसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीपिकांचे तर नुकसान झाले आहे पण सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसलेला आहे. दरवर्षी दरातील चढ-उतारामुळे कधी शेतकऱ्यांच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याचे उत्पादन पदरी पडण्यापूर्वीच बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

RCB ने आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने कोणत्या संघाविरुद्ध गमावले?

IPL 2025 : रोहित-जडेजा यांच्यात थेट 'सामना', नक्की काय?

घरात सुख शांती नांदावी यासाठी हवन करण्याचा नियम काय? जाणून घ्या

व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पायाची बोटं का बांधली जातात?

व्हिटॅमिन B 12 वाढवण्यासाठी सकाळी खा हे ड्रॉयफ्रूट

हाडे मजबूत करण्यासाठी नियमित घ्या हा ड्रॉयफ्रूट, 60 वर्षांपर्यंत राहणार मजबूत