सत्ता हातून गेल्यापासून उद्धव ठाकरे अस्वस्थ, त्यांना सिरियसली घेण्याची गरज नाही -बावनकुळे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. काय म्हणालेत? पाहा...
शाहिद पठाण, गोंदिया : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे आपला दिवसभरातील राग सामनाच्या अग्रलेखात (Saamana Editorial) व्यक्त करतात. ज्या ज्यावेळी ते अस्वस्थ होतात. तेव्हा ते काहीतरी लिहीतात आणि सामनात छापतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना सिरीयसली घेण्याची गरज नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणालेत.
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

