Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : शंखाचे हे उपाय आहेत फारच चमत्कारीक, होतो भाग्योदय!

ज्योतिष शास्त्रानुसार घरातील पूजेच्या ठिकाणी चांगला शंख ठेवा. असे म्हटले जाते की घरात शंख ठेवल्याने माणसाच्या चांगल्या दिवसांची सुरुवात होते. एवढेच नाही तर शंख ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

Astrology : शंखाचे हे उपाय आहेत फारच चमत्कारीक, होतो भाग्योदय!
शंखImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 8:02 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब केल्याने व्यक्तीचे भाग्य उजळते. असे म्हणतात की घरात काही वस्तू आणल्याने भाग्योदय होतो. यासाठी जोतिषशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आलेले आहेत.  वास्तुशास्त्रानुसार घरातील काही छोट्या गोष्टींची काळजी न घेतल्याने वास्तुदोष निर्माण होतात. घरातील वास्तुदोष व्यक्तीच्या सुख आणि प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात. परंतु यावर काही उपाय केल्यास त्या व्यक्तीला अपेक्षित यश मिळते. यापैकी एक उपाय म्हणजे शंख. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा प्रिय शंख घरात ठेवल्यानेच माणसाच्या कामात येणारे अडथळे दूर होतात.

शंख पवित्र का मानले जाते

वैदिक ज्योतिषात शंख अत्यंत पवित्र मानला जातो. कोणत्याही प्रकारची पूजा, पठण, धार्मिक विधी किंवा शुभ कार्य इत्यादींची सुरुवात शंख फुंकूनच केली जाते. यामागे अनेक पौराणिक समजुती सांगितल्या आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार शंखाचे काही उपाय माणसाला धनवान बनवतात. तसेच वास्तुदोषांपासून मुक्ती मिळते.

शंख

ज्योतिष शास्त्रानुसार घरातील पूजेच्या ठिकाणी चांगला शंख ठेवा. असे म्हटले जाते की घरात शंख ठेवल्याने माणसाच्या चांगल्या दिवसांची सुरुवात होते. एवढेच नाही तर शंख ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

हे सुद्धा वाचा

रोज पूजेनंतर शंख फुंकणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की शंखाचा आवाज वातावरणात जिथे जातो तिथे भूत, पिशाच इत्यादी येत नाहीत. शंखाचा आवाज संपूर्ण घरामध्ये सकारात्मक ऊर्जा भरतो. त्यामुळे सौभाग्य प्राप्त होते.

असे मानले जाते की पूजेपूर्वी शंख पाण्याने भरावा. असे केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि घरात देवी लक्ष्मी वास करते. पूजेनंतर घराच्या कानाकोपऱ्यात शंख पाणी शिंपडावे. हा उपाय केल्याने वास्तुदोष दूर होतात आणि घरात शांती नांदते. एवढेच नाही तर कुटुंबातील सदस्यांचे उत्पन्नही वाढते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.