Rahu Mahadasha : 18 वर्ष असते राहूची महादशा, आर्थिक स्थितीत होतो मोठा बदल

राहूची ही महादशा (Rahu Mahadasha) केवळ वेदनादायीच असते हा समज चुकीचा आहे.  जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू शुभ असतो तेव्हा ती त्याला खूप मान सन्मान, पैसा इत्यादी मिळते.

Rahu Mahadasha : 18 वर्ष असते राहूची महादशा, आर्थिक स्थितीत होतो मोठा बदल
राहू महादशाImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 30, 2023 | 4:17 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत काही ग्रह बलवान तर काही दुर्बल असतात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या ग्रहाची महादशा किंवा अंतरदशा चालू असते. त्याचा त्यांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो.तसेच राहू-केतूचा देखील माणसाच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. ज्योतिषशास्त्रात त्यांना अशुभ ग्रह मानले जाते आणि कुंडलीत त्यांच्या उपस्थितीमुळे लोक घाबरतात.  पण राहूची ही महादशा (Rahu Mahadasha) केवळ वेदनादायीच असते हा समज चुकीचा आहे.  जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू शुभ असतो तेव्हा ती त्याला खूप मान सन्मान, पैसा इत्यादी मिळते. तर अशुभ राहू माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त करतो. रोग, धनहानी इत्यादींमुळे माणसाला खूप त्रास सहन करावा लागतो. राहुच्या महादशाचे परिणाम  जाणून घेऊया.

राहूच्या महादशाचे परिणाम

ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत राहु शुभ असतो तेव्हा व्यक्तीचे व्यक्तिमत्व सुंदर आणि आकर्षक असते. लोकं त्यांच्याकडे लवकर आकर्षित होतात. अशा लोकांना समाजात प्रभावी स्थान मिळते. विशेषत: या लोकांना राहूच्या महादशामध्ये खूप मान-सन्मान, उच्च पद आणि पैसा मिळतो. राहुची महादशा राजकारणात सक्रिय असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. दुसरीकडे राहु कुंडलीत अशुभ असेल तेव्हा व्यक्तीला अशुभ परिणाम मिळतात. एवढेच नाही तर ती व्यक्ती फसवणूक करून पैसे कमावते. त्याला आजारांनी घेरले आहे. जेव्हा राहू कमजोर असतो तेव्हा मानसिक अस्थिरता, आतड्यांसंबंधी समस्या, अल्सर, गॅस्ट्रिक इत्यादी समस्या तुम्हाला घेरतात.

ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत जेव्हा राहूची स्थिती मजबूत असते तेव्हा त्याला तिक्ष्ण बुद्धी प्राप्त होते. त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तो भरपूर नफा आणि प्रसिद्धी कमावतो. राहू अशा लोकांचे भाग्य उजळवतो.

हे सुद्धा वाचा

राहूचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी उपाय

  •  जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहु दोष असेल तर राहूच्या महादशामध्ये भगवान शिव आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने विशेष लाभ होतो. माणसाचा त्रास कमी होतो.
  • राहुचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी, दर बुधवारी काळ्या रंगाच्या कुत्र्याला गोड भाकरी खाऊ घातल्याने राहू दोषही शांत होऊ शकतो.
  • राहु दोषामुळे त्रास होत असल्यास आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून नियमित स्नान केल्याने आराम मिळतो.
  • यासोबतच राहूच्या शुभ प्रभावासाठी राहुच्या ग्रह मंत्राचा नियमितपणे जप करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

लोकसभेत पंकजा ताईंना फटका, विधानसभेत धनूभाऊंची खबरदारी?
लोकसभेत पंकजा ताईंना फटका, विधानसभेत धनूभाऊंची खबरदारी?.
'ज्यांच्या डोक्यात मेंदू नाही, त्यांनी बोलू नये',राऊतांवर कुणाची टीका?
'ज्यांच्या डोक्यात मेंदू नाही, त्यांनी बोलू नये',राऊतांवर कुणाची टीका?.
बाप्पाच्या हातून मोदक पडला अन्..., मोदकेश्वराची अख्यायिका माहितीये का?
बाप्पाच्या हातून मोदक पडला अन्..., मोदकेश्वराची अख्यायिका माहितीये का?.
दादा भरसभेत काय म्हणाले, बारामतीकरांना मी सोडून वेगळा आमदार मिळाला....
दादा भरसभेत काय म्हणाले, बारामतीकरांना मी सोडून वेगळा आमदार मिळाला.....
राणा दाम्पत्य लालबागच्या राजा चरणी लीन,काय मागितल नवनीत राणांनी साकडं?
राणा दाम्पत्य लालबागच्या राजा चरणी लीन,काय मागितल नवनीत राणांनी साकडं?.
तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित, तोडगा निघाला नाहीतर...पुन्हा इशारा?
तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित, तोडगा निघाला नाहीतर...पुन्हा इशारा?.
लालबागच्या राजाच्या चरणी भरघोस रक्कम, पहिल्याच दिवशी किती दान?
लालबागच्या राजाच्या चरणी भरघोस रक्कम, पहिल्याच दिवशी किती दान?.
शिवरायांचा पुतळा रात्री पडला असता तर..., ठाकरे गटाच्या नेत्याचं विधान
शिवरायांचा पुतळा रात्री पडला असता तर..., ठाकरे गटाच्या नेत्याचं विधान.
जरांगे पवारांच कातडं घातलेला माणूस, EWS आरक्षणाचा मारेकरी, भाजपची टीका
जरांगे पवारांच कातडं घातलेला माणूस, EWS आरक्षणाचा मारेकरी, भाजपची टीका.
तब्बल ३१ हजार महिला एकत्र, अथर्वशीर्ष पठणातून केलं गणरायाला नमन
तब्बल ३१ हजार महिला एकत्र, अथर्वशीर्ष पठणातून केलं गणरायाला नमन.