Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाचा विषय काढल्यास मनापासून खूश होतात या 5 राशींच्या व्यक्ती, तुमची रास यामध्ये आहे का ?

लग्न हा सर्वांच्याच आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. आपल्या पैकी अनेक जण लग्नाबद्दल अनेक स्वप्न देखील रंगवतात. प्रत्येक माणूस वेगळा असतो. त्याप्रमाणे प्रत्येकाचे विचार देखील वेगळे असतात. राशीचक्रातील काही राशी अशा आहेत ज्या लग्नासाठी उतावळया असतात.

लग्नाचा विषय काढल्यास मनापासून खूश होतात या 5 राशींच्या व्यक्ती, तुमची रास यामध्ये आहे का ?
Zodiac-Signs
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 7:22 AM

मुंबई : लग्न हा सर्वांच्याच आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. आपल्या पैकी अनेक जण लग्नाबद्दल अनेक स्वप्न देखील रंगवतात. प्रत्येक माणूस वेगळा असतो. त्याप्रमाणे प्रत्येकाचे विचार देखील वेगळे असतात. राशीचक्रातील काही राशी अशा आहेत ज्या लग्नासाठी उतावळया असतात. या राशीच्या व्यक्ती अगदी गुडघ्याला बाशिंग बाधून तयार असतात. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

मेष मेष राशीच्या व्यक्ती अतिशय साध्या स्वभावच्या असातात. या व्यक्ती एकदा प्रेमात पडल्या तर त्या तुमच्यावर किती प्रेम करतो हे दाखवण्यासाठी आकाश पाताळ एक करतील या राशीचे लोक खूप भावनिक असतात. त्यांना काय हवे आहे हे कळल्यावर ते तग धरु शकत नाहीत. ते लवकरात लवकर लग्न करायच्या तयारीत असतात.

वृषभ या राशीच्या व्यक्ती जेव्हा प्रेमात असतात तेव्हा त्या विचार कारतात, पण त्यांना काय हवे आहे हे त्यांना एकदा कळाले तर या राशीच्या व्यक्ती ती गोष्ट मिळवूनच राहतात. हे लोक खूप निष्ठावान असतात. आयुष्यातील काही निर्णयांमध्ये ते वेळ वाया घालवत नाही. आपला जोडीदार कसा हवा हे त्यांना चांगले कळतं.

सिंह सिंह राशीचे लोक खऱ्या प्रेमावर विश्वास ठेवतात आणि त्यांना दीर्घकाळ टिकणारे नाते हवे असते. या राशीच्या लोकांना लग्नाचे नियोजन करणे त्यांच्यासाठी थोडे कठीण असते. ते जास्त काळ धीर धरू शकतात पण एके दिवशी ते त्यांचा संयम गमावतात.

तुळ या व्यक्तींना प्रेम आणि लग्नाची कल्पना स्वप्नासारखी वाटत असते, हे लोक सहजपणे प्रेमात पडतात पण एकदा त्यांना खात्री पटली की आपला योग्य जोडीदार कोण आहे तर मात्र हे लोक जास्त वेळ वाया घालवत नाहीत. लगेचच लग्न करुन मोकळे होतात.

कुंभ कुंभ राशीच्या व्यक्ती आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवतात , या राशींच्या व्यक्तींना एखादी व्यक्ती सापडल्यानंतर जास्त वेळ थांबणार नाही. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आपल्या जोडीदारासोबत व्यतीत करावा असे त्यांना वाटत असते.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधित बातम्या :

Easy Vastu Tips | हे सोपे उपाय करा, घरातील वास्तू दोष दूर होतील

PHOTO | Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरात लावा ‘ही’ 5 झाडे, मिळेल सुख-समृद्धी

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.