AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते ‘या’ 4 गोष्टी क्षणिक आनंद देतात, यांच्यापासून चार हात लांब राहिलेलंच बरं

माणसाने आयुष्य कसे जागावे यासाठी आचार्य चाणक्यांनी नीतीशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामुळे माणसाला क्षणिक आनंद मिळतो.

| Updated on: Mar 11, 2022 | 7:57 AM
माणसाने आयुष्य कसे जागावे यासाठी आचार्य चाणक्यांनी नीतीशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामुळे माणसाला क्षणिक आनंद मिळतो. आचार्यांचा असा विश्वास होता की अशा गोष्टींवर अवलंबून राहणे म्हणजे स्वतःला दुःख देणे होय. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी .

माणसाने आयुष्य कसे जागावे यासाठी आचार्य चाणक्यांनी नीतीशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामुळे माणसाला क्षणिक आनंद मिळतो. आचार्यांचा असा विश्वास होता की अशा गोष्टींवर अवलंबून राहणे म्हणजे स्वतःला दुःख देणे होय. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी .

1 / 6
आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे एक अर्थशास्त्राचे महान विद्वान म्हणून ओळखले जातात. त्यांनी चाणक्य नीती हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथातून त्यांनी जीवनाशी (Life) संबंधित पैलूंची माहिती दिली आहे. यामध्ये चाणक्य यांनी धर्म, संस्कृत, न्याय, शांती या सर्व गोष्टींबद्दल सांगितले आहे.

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे एक अर्थशास्त्राचे महान विद्वान म्हणून ओळखले जातात. त्यांनी चाणक्य नीती हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथातून त्यांनी जीवनाशी (Life) संबंधित पैलूंची माहिती दिली आहे. यामध्ये चाणक्य यांनी धर्म, संस्कृत, न्याय, शांती या सर्व गोष्टींबद्दल सांगितले आहे.

2 / 6
आयुष्यात आनंद क्षणिक असतो. हा आनंद काहीकाळासाठी असतो. आपल्याला मिळलेल्या आनंदात रमुन जाण्यापेक्षा तुम्ही स्वत:वर अजून काम करुन यशाच्या अनेक पायऱ्या गाठू शकता.

आयुष्यात आनंद क्षणिक असतो. हा आनंद काहीकाळासाठी असतो. आपल्याला मिळलेल्या आनंदात रमुन जाण्यापेक्षा तुम्ही स्वत:वर अजून काम करुन यशाच्या अनेक पायऱ्या गाठू शकता.

3 / 6
आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की वाईट माणसाची मैत्री आणि शत्रुत्व दोन्ही वाईट असतात. अशा लोकांच्या मैत्रीचा काही फायदा झाला तरी तोही काही स्वार्थामुळेच. ज्या दिवशी तुम्ही त्याच्या उपयोगाचे नसाल, तो नक्कीच तुमची फसवणूक करेल. अशा लोकांची फारशी काळजी न केलेलीच बरी. दुसऱ्या व्यक्तीला कोणतीही गोष्ट सांगण्या आधी खूप वेळा विचार करा. या गोष्टीचे नुकसान तुम्हाला  भविष्यात  होऊ शकते.

आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की वाईट माणसाची मैत्री आणि शत्रुत्व दोन्ही वाईट असतात. अशा लोकांच्या मैत्रीचा काही फायदा झाला तरी तोही काही स्वार्थामुळेच. ज्या दिवशी तुम्ही त्याच्या उपयोगाचे नसाल, तो नक्कीच तुमची फसवणूक करेल. अशा लोकांची फारशी काळजी न केलेलीच बरी. दुसऱ्या व्यक्तीला कोणतीही गोष्ट सांगण्या आधी खूप वेळा विचार करा. या गोष्टीचे नुकसान तुम्हाला भविष्यात होऊ शकते.

4 / 6
वाईट माणसाच्या प्रेमात पडू नये. असे लोक त्यांचा मूळ स्वभाव विसरत नाहीत. ते तुम्हाला क्षणिक आनंद देऊ शकतात, परंतु ते तुम्हाला दीर्घकाळ आनंद देऊ शकणार नाहीत.

वाईट माणसाच्या प्रेमात पडू नये. असे लोक त्यांचा मूळ स्वभाव विसरत नाहीत. ते तुम्हाला क्षणिक आनंद देऊ शकतात, परंतु ते तुम्हाला दीर्घकाळ आनंद देऊ शकणार नाहीत.

5 / 6
मोठ्या गोष्टी करणाऱ्या लोकांपासून दोन हात लांब राहीलेलेत बरे. हे लोक तुम्हाला क्षणिक आनंद देऊ शकतात. पण भविष्यात या लोकांपासून तुम्हाला खूप धोका निर्माण होऊ शकतो.

मोठ्या गोष्टी करणाऱ्या लोकांपासून दोन हात लांब राहीलेलेत बरे. हे लोक तुम्हाला क्षणिक आनंद देऊ शकतात. पण भविष्यात या लोकांपासून तुम्हाला खूप धोका निर्माण होऊ शकतो.

6 / 6
Follow us
VIDEO भारताच्या एअर स्ट्राईकनं पाकच्या चिंध्या, लॉन्चपॅड बेचिराख अन्..
VIDEO भारताच्या एअर स्ट्राईकनं पाकच्या चिंध्या, लॉन्चपॅड बेचिराख अन्...
ऑपरेशन सिंदूरची अमेरिकेत वाह वाह...भारतीय सैन्याचं कौतुक करत म्हटलं...
ऑपरेशन सिंदूरची अमेरिकेत वाह वाह...भारतीय सैन्याचं कौतुक करत म्हटलं....
पाणी बंद करण्याचा विचार जरी.., शाहबाज शरीफ यांची फुसकी धमकी
पाणी बंद करण्याचा विचार जरी.., शाहबाज शरीफ यांची फुसकी धमकी.
पाकची अवस्था भेदरलेल्या कुत्र्यासारखी, शेपूट घालून पळापळ अन् याचना...
पाकची अवस्था भेदरलेल्या कुत्र्यासारखी, शेपूट घालून पळापळ अन् याचना....
पाकिस्तानने पत्र पाठवल्यानंतरही पाकची 'ती' विनंती भारतानं धुडकवली
पाकिस्तानने पत्र पाठवल्यानंतरही पाकची 'ती' विनंती भारतानं धुडकवली.
आम्ही पाकिस्तानी नाही, बलुचिस्तानी! बलुचिस्तानची स्वातंत्र्याची घोषणा
आम्ही पाकिस्तानी नाही, बलुचिस्तानी! बलुचिस्तानची स्वातंत्र्याची घोषणा.
सोफिया कुरेशींबद्दल वक्तव्य, भाजप मंत्र्यावर गुन्हा अन् कोर्टात धाव
सोफिया कुरेशींबद्दल वक्तव्य, भाजप मंत्र्यावर गुन्हा अन् कोर्टात धाव.
पाकिस्तानच्या विरोधात पाऊल उचला, आम्ही..; बलुचिस्तानची मोठी घोषणा
पाकिस्तानच्या विरोधात पाऊल उचला, आम्ही..; बलुचिस्तानची मोठी घोषणा.
वादळी वाऱ्यासह अवकाळीच्या सरी बरसणार, मुंबईसह राज्यात सतर्कतेचा इशारा
वादळी वाऱ्यासह अवकाळीच्या सरी बरसणार, मुंबईसह राज्यात सतर्कतेचा इशारा.
दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक; त्रालमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा
दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक; त्रालमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा.