Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lord Vishnu Puja | गुरुवारी चुकून ही या गोष्टी करु नका नाहीतर वाईट परिणाम भोगावे लागतील

गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित केला आहे. या दिवशी भगवान श्री हरी विष्णूजींची भक्तिभावाने पूजा केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे.

Lord Vishnu Puja | गुरुवारी चुकून ही या गोष्टी करु नका नाहीतर वाईट परिणाम भोगावे लागतील
shattila ekadashi 2022
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 2:30 PM

मुंबई : गुरुवार (Thursday) हा भगवान विष्णूला समर्पित केला आहे. या दिवशी भगवान श्री हरी विष्णूजींची भक्तिभावाने पूजा केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे. ज्योतिषांच्या मते गुरु ग्रहाच्या प्रबळ उपस्थितीमुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धी (Happiness) कायम राहते. जर कोणाचे लग्न (Marriage) होत नसेल तर गुरुवारची पूजा केल्याने फळ मिळते, याशिवाय संततीप्राप्तीसाठीही या दिवशी पूजा केली जाते. दर गुरुवारी विशेष उपवास केला जातो. गुरुवारचे व्रत खरमास आणि चातुर्मास वगळता केव्हाही सुरू करता येते , परंतु काही महिन्यांत शुक्ल पक्ष असावा. पण तुम्हाला माहीत आहे का या दिवशी कोणते काम कधीही करू नये ज्यामुळे प्रत्येक फळ मिळते. चला तर मग जाणून घेऊयात.

गुरुवारी चुकूनही हे करू नका

गुरुवारी घरात कोणीही केस कापू नयेत. असे केल्यास अनावधानाने संकटे येतात.

या दिवशी विशेषतः महिलांना केस धुण्यास मनाई आहे. असे केल्यास घरातील धन नष्ट होते.

गुरुवारी कधीही साबण लावून कपडे धुवू नयेत. ज्योतिषांच्या मते, गुरुवारी साबण आणि शाम्पूचा वापर केल्याने गुरु कमजोर होतो.

याशिवाय या दिवशी नखे कापू नयेत. या दिवशी गुरु कमजोर झाल्यास घरातील सुख-संपत्ती नष्ट होते, असे मानले जाते.

गुरुवारचा दिवस असल्याने कोणीही उधारीचे व्यवहार करू नयेत.

या दिवशी स्नान केल्याशिवाय राहू नये.

या दिवशी, विशेषत: उपवास करणाऱ्यांनी केळी आणि कोणत्याही प्रकारचा तांदूळ खाऊ नये.

घरात झाडू घेतल्याशिवाय कुठेही बाहेर पडू नये.

गुरुवारच्या दिवशी घराच्या सफाईशी निगडित कुठलेही काम करु नये, जसे जाळे काढणे, घरातील रद्दी विकणे. वास्तू शास्त्रात देखील ईशान्य कोणाचा स्वामी गुरु असतो आणि ईशान्य कोणाचा संबंध मुलांशी असतो आणि या दिवशी घराची सफाई केल्याने मुलांच्या प्रगतीत चुकीचा प्रभाव पडतो.

गुरुवारी काय करावे याचे महत्त्व या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्वच्छता करावी, या दिवशी सकाळी स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करावे. या दिवशी केळीच्या झाडाची आणि भगवान विष्णूची पूजा करावी, पूजेमध्ये गूळ, हरभरा डाळ, केळी, पिवळे चंदन आणि फुले अर्पण करावीत.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या : 

Astro Remedies of Jaggery | नोकरी हवीय ? घरात सतत वाद होत आहेत मग पुराणात सांगितलेले गुळाचे हे 5 उपाय नक्की वापरुन पाहा

Tulsi Benefits | भगवान विष्णूच्या आवडत्या तुळशीचे धार्मिक महत्त्व काय ? जाणून घ्या रंजक गोष्टी

27January 2022 Panchang | 27 जानेवारी 2022, गुरुवारचे पंचांग, ​​कसा जाईल दिवस?, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

'संमेलनात ५० लाख आणि मर्सिडीज देऊन सहभागी?',गोऱ्हेंबद्दल राऊतांचा दावा
'संमेलनात ५० लाख आणि मर्सिडीज देऊन सहभागी?',गोऱ्हेंबद्दल राऊतांचा दावा.
खरं हिंदुत्व काय असतं ते आम्ही..., मशाल हाती घेताच किरण काळेंचा एल्गार
खरं हिंदुत्व काय असतं ते आम्ही..., मशाल हाती घेताच किरण काळेंचा एल्गार.
'दोन मर्सिडीजवर एक पद', नीलम गोऱ्हेंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप
'दोन मर्सिडीजवर एक पद', नीलम गोऱ्हेंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप.
'ते गयेगुजरे, त्यांना चारदा आमदारकी दिली, त्यांनी ठाकरेंना 8 मर्सिडीज'
'ते गयेगुजरे, त्यांना चारदा आमदारकी दिली, त्यांनी ठाकरेंना 8 मर्सिडीज'.
कोकाटेंना कोर्टान शिक्षा सुनावल्यानंतरही कारवाई नाही, मोठी माहिती समोर
कोकाटेंना कोर्टान शिक्षा सुनावल्यानंतरही कारवाई नाही, मोठी माहिती समोर.
'दहा वेळा साड्या बदलणारे, भविष्यात..',राऊतांचा भाजपच्या मंत्र्यावर नेम
'दहा वेळा साड्या बदलणारे, भविष्यात..',राऊतांचा भाजपच्या मंत्र्यावर नेम.
धंगेकरांचा शिवसेना प्रवेश निश्चित? सामंत म्हणाले,तर शिंदेंशिवाय पर्याय
धंगेकरांचा शिवसेना प्रवेश निश्चित? सामंत म्हणाले,तर शिंदेंशिवाय पर्याय.
'छावा' बघणं 'त्या' दोघांच्या अंगाशी थेट पोलिसांकडून बेड्या, कारण काय?
'छावा' बघणं 'त्या' दोघांच्या अंगाशी थेट पोलिसांकडून बेड्या, कारण काय?.
IND vs PAK आज महामुकाबला, भारताच्या यशासाठी होमहवन अन् देवाला साकडं
IND vs PAK आज महामुकाबला, भारताच्या यशासाठी होमहवन अन् देवाला साकडं.
'नार्वेकरांचं 'ते' म्हणणं म्हणजे धादांत लबाडी', सुषमा अंधारेंचा निशाणा
'नार्वेकरांचं 'ते' म्हणणं म्हणजे धादांत लबाडी', सुषमा अंधारेंचा निशाणा.