AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूजा घरातील एक चूक पडू शकते महागात, घरात उठतील वादळं…

वास्तुशास्त्र केवळ भौतिक बांधकामापुरते मर्यादित नाही तर ऊर्जेच्या संतुलनाची एक समृद्ध विद्या आहे. पूजाघरात माचिस ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते कारण ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. माचिस प्रकाश आणि विनाशाचे प्रतिक आहे, त्यामुळे ते पूजाघरातील सकारात्मक ऊर्जेचे संतुलन बिघडवते आणि कलह निर्माण करू शकते.

पूजा घरातील एक चूक पडू शकते महागात, घरात उठतील वादळं...
DevgharImage Credit source: Tv9 Bharatvarsh
Follow us
| Updated on: Apr 19, 2025 | 8:52 PM

वास्तूशास्त्रात केवळ विट, दगड आणि भिंतींवर भाष्य केलेलं नाहीये. नवीन ऊर्जा समजवून सांगण्याची आणि तिचं संतुलन राखण्याची ही सखोल विद्या आहे. हा आपल्या पूर्वजांचा अमूल्य ठेवा आहे. प्रत्येक दिशेचा कोना काही तरी सांगतोय, फक्त त्याला समजण्याची गरज आहे. जेव्हा आपण कामाच्या ठिकाणी या ऊर्जेला योग्य रुप दिलं तर तिथे एक शांती आणि सकारात्मकता निर्माण होते. भाग्य साथ देत नाही, असं आपण नेहमी म्हणतो. ही समस्या अशीच सुरू आहे. पण वास्तू शास्त्र सांगतं की, थोडी सजगता आणि छोटे बदलांमधून आपण या समस्या दूर करू शकतो. अशामध्ये मंदिरशी संबंधित काही वास्तू नियमांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. घरातील मंदिरात ठेवलेली एक वस्तू तात्काळ बाहेर काढली पाहिजे. कारण ती वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते.

पूजा करताना काही लोक धूप बत्ती, अगरबत्ती आणि दिवा लावतात. दिवा पेटवण्यासाठी माचिसचा वापर केला जातो. त्यामुळे माचिस मंदिरात ठेवली जाते. वास्तू शास्त्राच्या नियमांकडे पाहिलं तर, घरातील मंदिरात माचिस ठेवणं शुभ नाही. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येण्याऐवजी नकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होत आहे. शास्त्राच्या सांगण्यानुसार अनुकरण केल्यास त्यामुळे घरात सुखशांती लाभेल.

ऊर्जेचं संतुलन होणार

वास्तू शास्त्रानुसार, पूजा घरात माचिस ठेवणं योग्य नाही. त्यामुळे प्रकाश पडतो. तसेच जळून राखही होते. त्यामुळेच ते शक्ती आणि विनाश या दोन्हीचं प्रतिक मानलं जातं. जेव्हा माचिस सारखी वस्तू पूजा घरात ठेवली जाते, त्यामुळे तिथल्या ऊर्जेत असंतुलन येतं. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा प्रवाह वाढतो.

कलह आणि अशांती

वास्तू शास्त्रानुसार, पूजाघरात माचिस ठेवल्याने अशांती आणि कुटुंबातील कलहाची शक्यता वाढते. तसेच पूजाघरात माचिस ठेवणं आवश्यक असतं. माचिस खाली न ठेवता स्वच्छ आणि पवित्र कपड्यात गुंडाळून ठेवा. त्यामुळे तिथल्या सकारात्मक ऊर्जा प्रभावित होऊ नये. त्यामुळेच माचिस नेहमी पूजा घरापासून दूर ठेवली पाहिजे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.