Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac Signs : या 5 राशीचे लोक कोणालाही सांगत नाहीत आपल्या मनातील गोष्टी

मेष राशीचे लोक जेव्हा एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवतात तेव्हाच त्याच्या जवळ जातात. या राशीचे लोक पटकन कोणावर विश्वास ठेवत नाहीत. हे अतिशय व्यावहारिक असतात. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी त्यांच्या भावना सहज व्यक्त कराव्यात.

Zodiac Signs : या 5 राशीचे लोक कोणालाही सांगत नाहीत आपल्या मनातील गोष्टी
'या' 3 राशीचे लोक असतात सर्वाधिक खोटे बोलणारे
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 2:50 PM

मुंबई : प्रत्येकजण आपल्या भावनांबद्दल व्यक्त होत नाही. एखाद्याचा विश्वास जिंकण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत लागते. अंतर्मुख आणि जे लोक त्यांच्या भावना व्यक्त करून दुखावले गेले आहेत, त्या लोकांना चांगलेच माहित आहे कोणासमोर आपल्या भावना व्यक्त करणे किती कठीण आहे. हे लोक आपल्या जवळच्या लोकांजवळही आपले मन मोकळे करीत नाहीत. ज्योतिषांच्या मते, प्रत्येक व्यक्तीचे राशी चिन्ह त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे अचूक विश्लेषण देते. आज आम्ही तुम्हाला अशा काही राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांना जे नेहमी आपल्या भावना दाबून ठेवतात. (People of these five zodiac signs do not tell anyone what is on their minds)

तूळ राशी

या राशीच्या लोकांना इतर लोकांवर आपल्या समस्या, अडचणी आणि भावनांचे ओझे द्यायचे टाकायचे नसते. ते असे दाखवतात की त्यांना कोणत्याही गोष्टीची पर्वा नाही पण प्रत्यक्षात तसे मुळीच नसते. हे लोक त्यांच्या जवळच्या व्यक्तींसमोर खूप मोकळे असतात. त्यांना काय हवे आहे हे माहित असले तरीही त्यांना स्वतःला रिजर्व्ह ठेवणे आवडते.

मिथुन राशी

हे मनोरंजक असतात कारण मिथुन राशीचे लोक सहसा अभिव्यक्त आणि सामाजिक असतात. ते इकडे-तिकडच्या गोष्टी करत असले तरी त्यांच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी लपवून ठेवतात, जेणेकरून ते इतरांसमोर कमकुवत दिसू नयेत. या राशीचे लोक कुणावर रागावले असले किंवा नाराज असले तरी ते त्यांचा राग मनात दाबून ठेवतात.

मकर राशी

मकर राशीचे लोक आपल्या भावना लपवून ठेवण्यावर विश्वास ठेवतात जेणेकरून ते कोणासमोरही कमकुवत दिसू नयेत. या राशीचे लोक आपल्या भावना व्यक्त करणे पूर्णपणे टाळतात. जर त्यांचा एखाद्यावर पूर्ण विश्वास असेल तर ते व्यक्त होऊ शकतात.

मेष राशी

मेष राशीचे लोक जेव्हा एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवतात तेव्हाच त्याच्या जवळ जातात. या राशीचे लोक पटकन कोणावर विश्वास ठेवत नाहीत. हे अतिशय व्यावहारिक असतात. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी त्यांच्या भावना सहज व्यक्त कराव्यात.

कन्या राशी

कन्या राशीचे लोक त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक समस्येचा धैर्याने सामना करतात. हे लोक भूतकाळात घडलेल्या गोष्टी विसरून पुढे जातात. या लोकांना त्यांच्या भावना मनातत दाबून ठेवायला आवडतात. म्हणूनच कन्या राशीच्या लोकांना आपल्या मनातील सांगणे कठीण होते. (People of these five zodiac signs do not tell anyone what is on their minds)

इतर बातम्या

उभा कापूस आडवा, सोयाबीनला कोंब फुटले ; शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे

Adipurush Vs Raksha Bandhan : अक्षय कुमारची प्रभासशी होणार टक्कर!, 2022च्या ‘या’ दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘आदिपुरुष’ विरुद्ध ‘रक्षाबंधन’ सामना रंगणार!

ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य.