Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir : प्राण प्रतिष्ठापणेनंतर श्री रामाला दाखवणार 151 बनारसी पानांचा नैवेद्य, काय आहे याचे महत्त्व?

हिंदू धर्मात पुजेसाठी अनेक साहित्य वापरले जातात. विड्याच्या पानांशिवाय कोणताही धार्मिक विधी पूर्ण होत नाही असे मानले जाते. पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि दानवांनी पूजेमध्ये विड्याच्या पानांचा वापर केला आणि म्हणूनच प्रत्येक विशेष पूजेमध्ये विड्याची पाने आणि सुपारीचा वापर केला जातो.

Ram Mandir : प्राण प्रतिष्ठापणेनंतर श्री रामाला दाखवणार 151 बनारसी पानांचा नैवेद्य, काय आहे याचे महत्त्व?
बनारसी पानImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 06, 2024 | 8:07 AM

अयोध्या : 2024 चा पहिला महिना ऐतिहासिक असणार आहे. 22 जानेवारीला राम नगरी अयोध्येत राम मंदिराचा (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा महोत्सव साजरा होणार आहे. यासाठी शासन आणि प्रशासन दीर्घकाळापासून प्रयत्नशील आहे. प्राणप्रतिष्ठा अनेक मोठ्या विधींनी केली जाईल. 22 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त 12:29 वाजून 8 सेकंद ते 12:30 मिनिटे 32 सेकंद असा असेल आणि हा कालावधी एकूण 84 सेकंदांचा आहे. प्रभू रामाला 56 प्रकारचे नैवेद्य दाखवल्या जाणार आहे. यापैकी एक म्हणजे मसाला बनारसी पान. होय, फक्त एक पान नाही तर 151 पानांना नैवेद्य दाखवला जाणार आहे. यामागील धार्मिक महत्त्व जाणून घेऊया.

पानाचे धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात पुजेसाठी अनेक साहित्य वापरले जातात. विड्याच्या पानांशिवाय कोणताही धार्मिक विधी पूर्ण होत नाही असे मानले जाते. पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि दानवांनी पूजेमध्ये विड्याच्या पानांचा वापर केला आणि म्हणूनच प्रत्येक विशेष पूजेमध्ये विड्याची पाने आणि सुपारीचा वापर केला जातो. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्यासह अनेक देवता विड्याच्या पानात वास करतात असे मानले जाते. त्यामुळे राम मंदिराच्या अभिषेक प्रसंगी विड्याची पानंही अर्पण करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

बनारसचे खास पान

रामललाच्या अभिषेक प्रसंगी, बनारसमधून 151 विशेष विड्याच्या पानांचा नैवेद्य दाखवला जाणार आहे.  151 पानांव्यतिरिक्त 1000 पानांची ऑर्डर देण्यात आली आहे जी भक्तांमध्ये प्रसाद म्हणून वाटली जाईल. प्रसादासाठी हे पान बनारसच्या रिंकू चौरसिया बनवणार आहेत. असे म्हटले जाते की त्यांच्या दोन पिढ्या बऱ्याच काळापासून श्रीरामांना विड्याची पानं पाठवत होत्या.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.