AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Navami 2021 | या रामनवमीला 9 वर्षांनंतर पांच ग्रहांचा दुर्मिळ शुभ योगायोग

रामनवमीच्या दिवशी 2013 नंतर (9 वर्षांनंतर) पाच ग्रहांचा शुभ संयोग बनतो आहे. हा दुर्मिळ योगायोग या दिवसाच्या शुभतेत भर घालत आहे. यापूर्वी हा योगायोग 2013 मध्ये आला होता (Ram Navami 2021 Auspicious Coincidence Of Five Planets After 9 Years).

Ram Navami 2021 | या रामनवमीला 9 वर्षांनंतर पांच ग्रहांचा दुर्मिळ शुभ योगायोग
Ram Navami
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 8:13 AM

Ram Navami 2021 : मुंबई : चैत्र नवरात्री 2021 चा सण देशभरात साजरा होत आहे. आज चैत्र नवरात्रीचा नववा दिवस आहे. या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. तसेच, आज राम नवमी देखील आहे. या वेळी चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज 21 एप्रिलला रामनवमीच्या दिवशी 2013 नंतर (9 वर्षांनंतर) पाच ग्रहांचा शुभ संयोग बनतो आहे. हा दुर्मिळ योगायोग या दिवसाच्या शुभतेत भर घालत आहे. यापूर्वी हा योगायोग 2013 मध्ये आला होता (Ram Navami 2021 Auspicious Coincidence Of Five Planets After 9 Years).

ज्योतिषशास्त्रानुसार, भगवान श्री राम यांचा जन्म कर्क आरोह्यात आणि अभिजीत मुहूर्तात दुपारी 12 वाजता झाला होता. योगायोगाने या दिवशी अश्लेषा नक्षत्र, लग्नात स्वग्रही चंद्र, सातव्या घरात शनि, दहाव्या घरात सूर्य, बुध आणि शुक्र आहे आणि हा बुधवारचा दिवस असेल. ग्रहांची ही स्थिती या दिवसाला अत्यंत शुभ बनवते. या दिवशी शुभ वेळेत केलेली पूजा आणि खरेदी करणे अत्यंत फायदेशीर आणि शुभ ठरेल.

ज्योतिषशास्त्रानुसार भगवान रामाची राशी आणि लग्न दोन्ही कर्क आहेत. लग्नामध्ये स्वग्रही चंद्राची उपस्थिती असणे आनंद आणि शांती प्रदान करेल. याने अश्लेषा नक्षत्रामुळे दिवसाची शुभताही वाढेल. भगवान श्री राम यांचा जन्म दुपारी 12 वाजता झाला म्हणून त्याचवेळी म्हणजे दुपारी 12 वाजता त्यांची आरती करणे चांगले आणि शुभ होईल.

राम नवमी 2021 : तिथी आणि वेळ

नवमी तारीख 21 एप्रिल रोजी सकाळी 12:43 वाजता प्रारंभ होईल आणि 22 एप्रिल रोजी दुपारी 12:35 वाजता समाप्त होईल

राम नवमी 2021: महत्त्व

भगवान राम यांचा जन्म सूर्यवंशी इक्ष्वाकु वंशमध्ये त्रेता युगात राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांचा पुत्र म्हणून अयोध्येत झाला होता. त्यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तारखेला झाला होता. हिंदू शास्त्रानुसार राम हे भगवान विष्णूचा सातवा अवतार आहे. म्हणून हा उत्सव देशभरातील हिंदूंमध्ये धार्मिक पद्धतीने साजरा केला जातो.

राम नवमी 2021: शुभ मुहूर्त

भगवान रामांचा जन्म मध्यमा काळात झाला होता, जे सुमारे 2 ते 24 मिनिटांपर्यंत असतो, हा काळ विधीसाठी हा सर्वात शुभ काळ असतो. वेळ 11:02 दुपारी 1:38 दुपारी वाजेपर्यंत

Ram Navami 2021 Auspicious Coincidence Of Five Planets After 9 Years

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Shanidev | ‘या’ लोकांवर शनिदेव राहतात प्रसन्न, पूर्ण होतात सर्व मनोकामना…

Shanidev | शनिदेवाला तेल का अर्पण करतात? जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा…

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.