AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : हीच ती माणसं जी दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात, या लोकांपासून दूरच राहा

चाणक्य नीतीमध्ये आचार्यांनी अशा लोकांबद्दल सांगितले आहे, जे केवळ स्वतःचे आयुष्यच खराब करत नाहीत तर आपल्या सोबत असलेल्या लोकांचे जीवन देखील खराब करतात. या लोकांच्या संगतीपासून दूर राहणं कधीही चांगलं. जाणून घ्या या 4 लोकांबद्दल आणि पहा अशा लोकां तुमच्या आयुष्यात तर नाहीत ना!

| Updated on: Jun 02, 2022 | 10:35 AM
जे वाईट ठिकाणी राहतात त्यांच्यापासून दूर राहणे चांगले. तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावरही परिणाम होतो. वाईट ठिकाणी राहणारे लोक देखील तिथल्या वाईट गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवू शकत नाहीत. जर तुम्ही त्यांच्यासोबत राहिलात तर तुमची विचारसरणीही त्यांच्यासारखीच वाईट आणि खराब होईल. त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहणे चांगले.

जे वाईट ठिकाणी राहतात त्यांच्यापासून दूर राहणे चांगले. तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावरही परिणाम होतो. वाईट ठिकाणी राहणारे लोक देखील तिथल्या वाईट गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवू शकत नाहीत. जर तुम्ही त्यांच्यासोबत राहिलात तर तुमची विचारसरणीही त्यांच्यासारखीच वाईट आणि खराब होईल. त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहणे चांगले.

1 / 4
ज्या व्यक्तीची नजर वाईट आहे, तो सहवासातच काय तर, तो तुमच्या आसपासही राहण्यास लायक नाही. अशा लोकांसोबत राहणाऱ्यांचीही त्याच्यामुळे निंदा होते. ते तुमच्या घरी आले तर घरातील सदस्यांकडेही चुकीच्या नजरेने पाहतात.

ज्या व्यक्तीची नजर वाईट आहे, तो सहवासातच काय तर, तो तुमच्या आसपासही राहण्यास लायक नाही. अशा लोकांसोबत राहणाऱ्यांचीही त्याच्यामुळे निंदा होते. ते तुमच्या घरी आले तर घरातील सदस्यांकडेही चुकीच्या नजरेने पाहतात.

2 / 4
आचार्यांचा असा विश्वास होता की या जगातील सर्वात मोठा शाप म्हणजे गरिबी आहे. जर तुम्ही गरीब असाल तर कष्ट करा आणि गरिबी दूर करण्याचा प्रयत्न करा कारण या जगात निर्धन माणसाला कोणत्याही प्रकारचे सुख मिळवण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे मेहनत करा आणि परिस्थिती बदला.

आचार्यांचा असा विश्वास होता की या जगातील सर्वात मोठा शाप म्हणजे गरिबी आहे. जर तुम्ही गरीब असाल तर कष्ट करा आणि गरिबी दूर करण्याचा प्रयत्न करा कारण या जगात निर्धन माणसाला कोणत्याही प्रकारचे सुख मिळवण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे मेहनत करा आणि परिस्थिती बदला.

3 / 4
वाईट सवयी असलेल्या, चुकीच्या व्यसनांच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांपासून दूर राहणे तुमच्यासाठी चांगले आहे. अशी लोक तुम्हाला ही चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात. अशा लोकांच्या संगतीत आल्याने तुमच्या मान संन्मानालाही ठेच पोहचू शकते.

वाईट सवयी असलेल्या, चुकीच्या व्यसनांच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांपासून दूर राहणे तुमच्यासाठी चांगले आहे. अशी लोक तुम्हाला ही चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात. अशा लोकांच्या संगतीत आल्याने तुमच्या मान संन्मानालाही ठेच पोहचू शकते.

4 / 4
Follow us
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.
युद्धाच्या मोहिमेवर दुश्मनांना..; मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
युद्धाच्या मोहिमेवर दुश्मनांना..; मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा.
दुश्मनांना मातीत गाडणंही भारताला जमत, मोदींनी सैन्याला दिली त्रिसूत्री
दुश्मनांना मातीत गाडणंही भारताला जमत, मोदींनी सैन्याला दिली त्रिसूत्री.