Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: ‘तरी अजिंक्य रहाणेला संघाबाहेर काढा’, गौतम गंभीरचं रोखठोक मत

अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी केली असली, तरी केपटाउन कसोटीत त्याच्याजागी हनुमा विहारीला संधी मिळाली पाहिजे, असं गौतम गंभीरचं मत आहे.

| Updated on: Jan 05, 2022 | 7:35 PM
जोहान्सबर्ग कसोटीत दुसऱ्या डावात भारताने 266 धावा केल्या. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 240 धावांचे लक्ष्य़ दिले आहे. भारताच्या दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 58 धावा केल्या. त्याने पुजारासोबत मिळून 111 धावांची भागीदारी केली. या कामगिरीनंतरही रहाणेला संघाबाहेर काढण्याची मागणी होत आहे.

जोहान्सबर्ग कसोटीत दुसऱ्या डावात भारताने 266 धावा केल्या. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 240 धावांचे लक्ष्य़ दिले आहे. भारताच्या दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 58 धावा केल्या. त्याने पुजारासोबत मिळून 111 धावांची भागीदारी केली. या कामगिरीनंतरही रहाणेला संघाबाहेर काढण्याची मागणी होत आहे.

1 / 5
अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी केली असली, तरी केपटाउन कसोटीत त्याच्याजागी हनुमा विहारीला संधी मिळाली पाहिजे, असं गौतम गंभीरचं मत आहे. "अजिंक्य रहाणे चांगला खेळला, यात दुमत नाही. पण भविष्याचा विचार केला, हनुमा विहारीची कामगिरी बघितली तर त्याला सुद्धा संधी मिळाली पाहिजे" असं गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सांगितले.

अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी केली असली, तरी केपटाउन कसोटीत त्याच्याजागी हनुमा विहारीला संधी मिळाली पाहिजे, असं गौतम गंभीरचं मत आहे. "अजिंक्य रहाणे चांगला खेळला, यात दुमत नाही. पण भविष्याचा विचार केला, हनुमा विहारीची कामगिरी बघितली तर त्याला सुद्धा संधी मिळाली पाहिजे" असं गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सांगितले.

2 / 5
"विराट कोहली संघात परतल्यानंतर हनुमा विहारीला संघाबाहेर करु नये. त्याने कठीण परिस्थितीत स्वत:ला सिद्ध केलं आहे. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात विहारीने 40 धावा केल्या. त्यामुळे त्याला पुन्हा संधी मिळाली पाहिजे" असे गौतम गंभीर यांचे मत आहे.

"विराट कोहली संघात परतल्यानंतर हनुमा विहारीला संघाबाहेर करु नये. त्याने कठीण परिस्थितीत स्वत:ला सिद्ध केलं आहे. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात विहारीने 40 धावा केल्या. त्यामुळे त्याला पुन्हा संधी मिळाली पाहिजे" असे गौतम गंभीर यांचे मत आहे.

3 / 5
अजिंक्य रहाणेने जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्याडावाआधी खूप खराब खेळ केला आहे. त्याची सरासरी 20 पेक्षाही कमी आहे. क्रिकेट तज्ज्ञांनी नेहमीच रहाणेच्या जागी हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर सारख्या खेळाडूंना संधी देण्याचं मत व्यक्त केलं आहे. टीम इंडियाने जोहान्सबर्ग कसोटी जिंकली, तर रहाणेला आणखी एक संधी मिळू शकते.

अजिंक्य रहाणेने जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्याडावाआधी खूप खराब खेळ केला आहे. त्याची सरासरी 20 पेक्षाही कमी आहे. क्रिकेट तज्ज्ञांनी नेहमीच रहाणेच्या जागी हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर सारख्या खेळाडूंना संधी देण्याचं मत व्यक्त केलं आहे. टीम इंडियाने जोहान्सबर्ग कसोटी जिंकली, तर रहाणेला आणखी एक संधी मिळू शकते.

4 / 5
रहाणेशिवाय चेतेश्वर पुजाराबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत. पण गौतम गंभीरच्या मते तिसऱ्या क्रमांकावर पुजाराची कामगिरी चांगली आहे. पुजाराच्या कामगिरीची तुलना रहाणे बरोबर केली जाऊ शकत नाही. पुजाराला आणखी एका कसोटी मालिकेत संधी दिली पाहिजे, असं गंभीर म्हणाला.

रहाणेशिवाय चेतेश्वर पुजाराबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत. पण गौतम गंभीरच्या मते तिसऱ्या क्रमांकावर पुजाराची कामगिरी चांगली आहे. पुजाराच्या कामगिरीची तुलना रहाणे बरोबर केली जाऊ शकत नाही. पुजाराला आणखी एका कसोटी मालिकेत संधी दिली पाहिजे, असं गंभीर म्हणाला.

5 / 5
Follow us
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....