Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA 1st ODI: ‘या’ तीन चुकांमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पराभव

खरंतर धवन (Shikhar Dhawan) आणि विराट (Virat kohli) मैदानावर असताना भारत सहज सामना जिंकेल असे वाटत होते. पण दुर्देवाने असं होऊ शकलं नाही. भारताच्या पराभवाची काय कारणं आहेत, ते जाणून घेऊया.

IND vs SA 1st ODI: 'या' तीन चुकांमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पराभव
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 10:09 PM

पार्ल: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये (India vs South Africa) भारताचा पराभव झाला आहे. मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. खरंतर धवन (Shikhar Dhawan) आणि विराट (Virat kohli) मैदानावर असताना भारत सहज सामना जिंकेल असे वाटत होते. पण दुर्देवाने असं होऊ शकलं नाही. भारताच्या पराभवाची काय कारणं आहेत, ते जाणून घेऊया.

1 भारताची गोलंदाजी अजिबात चालली नाही. जसप्रीत बुमराह, शादुर्ल ठाकूर, भुवनेश्वर, चहल आणि अश्विन पूर्णपणे निष्प्रभ ठरले. बावुमा-डुसे जोडीने चौथ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी केली. तिथेच भारताचा विजयाचा मार्ग सोपा नसेल हे स्पष्ट झाले. ज्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजांनी महत्त्वाच्या विकेट मिळवल्या. तिथे अश्विन आणि चहल फारसे चालले नाहीत.

2 कसोटी प्रमाणे इथे सुद्धा फलंदाजीच भारचाच्या पराभवाला कारणीभूत आहे. विराट-धवनमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी झाली. खरंतर हे दोघे खेळपट्टीवर असे पर्यंत भारत सहज जिंकेल असे चित्र होते. पण हे दोघे बाद होताच डाव गडगडला. या दोघांव्यतिरिक्त अन्य फलंदाज फ्लॉप ठरले.

3 केएल राहुलकडे भारताचा भावी कर्णधार म्हणून पाहिले जाते. पण त्याची रणनितीच समजत नाही. वेंकटेश अय्यरला ऑलराऊंडर म्हणून संघात घेतलं. पण त्याला एक ओव्हरही दिली नाही. प्रमुख गोलंदाज बावुमा-डुसे जोडीपुढे निष्प्रभ ठरत असताना वेंकटेश अय्यरला संधी देऊन पाहायला हरकत नव्हती.

Why india lost against south Africa in first odi these are three reasons

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.