Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐकावं ते नवलच! लोड शेडिंगमुळे चक्क जोडीदार बदलला, लाईट गेली अन् नवरींची अदलाबदल झाली, पाहा नेमकं काय घडलं…

मध्य प्रदेशमधल्या उज्जैनमध्ये वीज गेल्याने चक्क नवरींची अदलाबदल झाल्याचं समोर आलं आहे.लाईट गेल्याने झालेल्या अंधारामुळे लग्नसमारंभात वधू बदलली झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची सध्या फक्त परिसरातच नाही तर देशभर चर्चा होतेय.

ऐकावं ते नवलच! लोड शेडिंगमुळे चक्क जोडीदार बदलला, लाईट गेली अन् नवरींची अदलाबदल झाली, पाहा नेमकं काय घडलं...
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 3:45 PM

मुंबई : लोडशेडिंग ही भारतातील एक गंभीर समस्या आहे. त्यामुळे वेगवेगळ्या समस्यांना सांमोरं जावं लागतं. पण या सगळ्याचा लग्नावर आणि जीवनसाथीवर काही परिणाम होऊ शकतो का? गोंधळला असाल तर थोडं स्वत: ला सावरा. अन् ही घटना वाचा… मध्य प्रदेशमधल्या उज्जैन जिल्ह्यात वीज गेल्याने चक्क नवरींची अदलाबदल (brides exchanged) झाल्याचं समोर आलं आहे.लाईट गेल्याने झालेल्या अंधारामुळे लग्नसमारंभात वधू बदलली झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची सध्या फक्त परिसरातच नाही तर देशभर चर्चा (viral news) होतेय.

नेमकं काय घडलं?

मध्य प्रदेशमधल्या उज्जैनमध्ये वीज गेल्याने चक्क नवरींची अदलाबदल झाल्याचं समोर आलं आहे.लाईट गेल्याने झालेल्या अंधारामुळे लग्नसमारंभात वधू बदलली झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची सध्या फक्त परिसरातच नाही तर देशभर चर्चा होतेय. उज्जैन जिल्ह्यातील इंगोरिया पोलीस ठाण्याच्या अस्लाना गावात रमेशलाल यांच्या तीन मुली आणि एका मुलाचे लग्न होतं. रविवारी त्यांच्या दोन मुली निकिता आणि करिश्मा यांचा डांगवाडा इथल्या भोला आणि गणेश या दोघांशी विवाह झाला. हे दोन ही तरुण वेगवेगळ्या कुटुंबातील आहेत. त्यांची वरात काढण्यात आली होती. वरात गावात फिरून आली तेव्हा रात्रीचे साडे 11 वाजले होते. मग माता पूजना करताना दोन्ही नववधूंनी वरांचे हात धरून पूजा केली.

या पुजेच्या वेळी निकिताने गणेश आणि करिश्माने भोलाचा हात धरला होता. पण जेव्हा साडे बाराच्या सुमारास लाईट आली तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. तेव्हा नवरींची अदला बदल झाली बदल जाली होती. ही चूक लक्षात येता. घरची मंडळी चक्रावून गेली आणि त्यांनी यावर काय उपाय काढता येईल याचा विचार केला. मग त्यावर तोडगा काढण्यात आला. पहाटे पाच वाजताच्या सुमारास झालेल्या पुजेदरम्यान ही गोष्ट दुरुस्त करण्यात आली. आपल्या खर्या साथीदाराच्या सोबत आयुष्यभराच्या अनाभाका घेण्यात आल्या. त्यांची सप्तपदी पूर्ण करण्यात आली.

लाईटमुळे जोडीदारांची अदलाबदल झाल्याची ही दुर्मिळ घटना सध्या अनेकांच्या आश्चर्याचा विषय बनली आहे. या घटनेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.