सिल्वासातील 500 कार्यकर्त्यांनी सोडली ठाकरेंची साथ, राज ठाकरेंच्या पक्षात ‘मनसे’ प्रवेश

नाशिक, सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर आता उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. मात्र, या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. इतकंच नाहीतर ठाकरे गटाला मोठा खिंडार पडलं आहे. कारण सिल्वासा येथील उद्धव ठाकरे गटाचे तब्बल ५०० कार्यकर्ते आज मनसेत प्रवेश करणार आहेत

सिल्वासातील 500 कार्यकर्त्यांनी सोडली ठाकरेंची साथ, राज ठाकरेंच्या पक्षात 'मनसे' प्रवेश
| Updated on: Feb 04, 2024 | 12:32 PM

मुंबई, ४ फेब्रुवारी २०२४ : शिवसेना पक्षात उभी फूट पडून दोन गट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरुन पक्ष मजबूत करण्यासाठी जीवाचं रान सुरू केलंय. नाशिक, सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर आता उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. मात्र, या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. इतकंच नाहीतर ठाकरे गटाला मोठा खिंडार पडलं आहे. कारण सिल्वासा येथील उद्धव ठाकरे गटाचे तब्बल ५०० कार्यकर्ते आज राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते. रविवारी सकाळी १० वाजता मुंबईत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर हा पक्षप्रवेश होणार आहे. ऐन लोकसभा निवडणूका तोंडावर असताना ठाकरे गटाला बसलेला हा मोठा धक्का असल्याचे म्हटलं जात आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.