तेव्हाच्या सरकारनं अतिरेकी याकूबला सन्मान का दिला? आदित्य ठाकरेंचा सवाल
तेव्हाच्या सरकारनं अतिरेकी याकुबला सन्मान का दिला, समुद्रात दफन का केलं नाही, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला.
तेव्हाच्या सरकारनं अतिरेकी याकुबला सन्मान का दिला, समुद्रात दफन का केलं नाही, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. सणावाराला राजकारण करणं ही भाजपची घाणेरडी सवय आहे. निवडणुका आल्याने काहीतरी घडवण्याचा डाव आहे, असा आरोप आदित्य ठाकरेंनी याकुबच्या कबरीवरून केला आहे.
Published on: Sep 08, 2022 05:57 PM
Latest Videos

उगवत्या सूर्याप्रमाणे हे समिट चमकत आहे; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार

रस्त्यात बस थांबवली अन् ड्रायव्हरचं नमाज पठण, व्हिडीओ व्हायरल होताच...

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याच्या मास्टरप्लानचं टुलकिट सापडलं

Amul Milk : तुम्ही अमूल दूध खरेदी करतात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
