ललित पाटीलनंतर एल्विश यादवरून वादंग, संजय राऊत यांच्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर

ललीत पाटील यांच्या ड्रग्स प्रकरणानंतर आता एल्विश यादववरून राज्यात नवा वाद सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. रेव्ह पार्टीत सापाचं विष म्हणजे ड्रग्ज पुरवल्याचे आरोप एल्विश यादव याच्यावर करण्यात आलेत. यानंतर त्याने त्याच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत, पण विरोधकांचा हल्लाबोल सुरूच

ललित पाटीलनंतर एल्विश यादवरून वादंग, संजय राऊत यांच्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर
| Updated on: Nov 05, 2023 | 9:21 AM

मुंबई, ५ नोव्हेंबर २०२३ : ललीत पाटील यांच्या ड्रग्स प्रकरणानंतर आता एल्विश यादववरून राज्यात नवा वाद सुरू झालाय. रेव्ह पार्टीचं आयोजन करून या पार्टीत सापांचं विष ड्रग्ज उपलब्ध करून दिल्याचा एल्विश यादववर आरोप आहेत. युट्यूबर अशी ओळख असलेला हा एल्विश गणेशोत्सवात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आला होता आणि त्याच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली होती. यावरून विरोधकांनी चांगलीच टीका केली. बिगबॉस आणि लहान मोठ्या कार्यक्रमातून एल्विश यादवला प्रसिद्धी मिळाली. मात्र त्यांच्यावर रेव्ह पार्टीत सापाचं विष म्हणजे ड्रग्ज पुरवल्याचे आरोप करण्यात आलेत. यानंतर त्याने त्याच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, याप्रकरणावरून ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील जोरदार टीकास्त्र सोडलं तर याला शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारेंनी प्रत्युत्तर दिलंय.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.