Narayan Rane On CM | उद्धव ठाकरेंच्या सभेला 12-13 हजार लोक जात नाही : नारायण राणे
हे सरकार जायलाच पाहिजे. म्हणून लवकरच राष्ट्रपती राजवट लागायला पाहिजे. लागत असेल तर जनतेने स्वागत केले पाहिजे. मंत्रालयात जाऊन बसत नाही तो मुख्यमंत्री कसला. उद्धव ठाकरे यांचे राज्यात मुख्यमंत्री म्हणून शून्य काम आहे. असा मुख्यमंत्री होऊ नये, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
सिंधुदुर्ग : राज्यातल्या लोकांना संरक्षण मिळावं. राज्यात हत्या दरोडे किती वाढता आहेत. विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम चालू आहे. राणा दाम्पत्य देशद्रोही असा यांनी शोध लावला, नवाब मलिक देशद्रोही नाहीत. दाऊदशी संबंध असलेला देशद्रोही नाही. हे सरकार जायलाच पाहिजे. म्हणून लवकरच राष्ट्रपती राजवट लागायला पाहिजे. लागत असेल तर जनतेने स्वागत केले पाहिजे. मंत्रालयात जाऊन बसत नाही तो मुख्यमंत्री कसला. उद्धव ठाकरे यांचे राज्यात मुख्यमंत्री म्हणून शून्य काम आहे. असा मुख्यमंत्री होऊ नये, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
Latest Videos
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
