नितेश राणे शेंबडा अन् फालतू माणूस, त्याला अक्कलच नाही, ठाकरे गटाच्या नेत्याचा राग अनावर

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सर्वजण सोंगाडे आणि 420 आहेत, असे म्हणत भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे. यावर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाष्य केले आहे. यावेळी चंद्रकांत खैरे यांनी नितेश राणे यांची अक्कल काढली

नितेश राणे शेंबडा अन् फालतू माणूस, त्याला अक्कलच नाही, ठाकरे गटाच्या नेत्याचा राग अनावर
| Updated on: Nov 15, 2023 | 6:19 PM

संभाजीनगर, १५ नोव्हेंबर २०२३ | उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सर्वजण सोंगाडे आणि 420 आहेत, असे म्हणत भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे. यावर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाष्य केले आहे. नितेश राणेचा बाप उद्धव ठाकरे यांच्या पुढे झुकून नमस्कार करतो आणि हा पोट्टा काहीही बोलतो. नितेश राणे यांच्या बोलण्याचा फटका हा भाजपला बसू शकतो. तर नितेश राणे हा फालतू माणूस आहे, असे म्हणत चंद्रकांत खैरे यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. चंद्रकांत खैरे म्हणाले, ‘नितेश राणे फालतू माणूस आहे, त्याला कळत नव्हतं शेंबडा होता. लहानपणी बापासोबत मातोश्रीमझ्ये जायचा मी पाहिलंय त्याला… आता फार अक्कल आलीय का त्याला?’ असा सवाल करत चंद्रकांत खैरे यांचा राग अनावर झाल्याचे पाहायला मिळाला. तर आता नितेश राणे निवडून येणार नाही. आमचं कोकण आता मजबूत झालं आहे. आदरपूर्वक बोलायला हवं, आता तोंड सांभाळून बोलायचं, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी नितेश राणे यांना इशाराच दिला आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.